HomeArchiveराहुल शेवाळे यांनी...

राहुल शेवाळे यांनी केले मतदान

Details
राहुल शेवाळे यांनी केले मतदान

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आणि त्यांच्या पत्नी कामिनी यांनी सकाळी 8.30 च्या सुमारास मानखुर्द येथे मतदानाचा हक्क बजावला. आज लोकशाहीचा सगळयात महत्त्वाचा दिवस आहे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी जास्तीतजास्त मतदान करण्याचे मी मतदारांना आवाहन करतो. निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेली चोख व्यवस्था प्रशंसनीय आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर जनता मला पुन्हा एकदा संधी देईल, अशी खात्री आहे, असे राहुल शेवाळे यांनी नंतर सांगितले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दक्षिण-मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आणि त्यांच्या पत्नी कामिनी यांनी सकाळी 8.30 च्या सुमारास मानखुर्द येथे मतदानाचा हक्क बजावला. आज लोकशाहीचा सगळयात महत्त्वाचा दिवस आहे. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी जास्तीतजास्त मतदान करण्याचे मी मतदारांना आवाहन करतो. निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाने निवडणुकीसाठी केलेली चोख व्यवस्था प्रशंसनीय आहे. गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर जनता मला पुन्हा एकदा संधी देईल, अशी खात्री आहे, असे राहुल शेवाळे यांनी नंतर सांगितले.”

Continue reading

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...
Skip to content