HomeArchiveआमदार नसीम खान...

आमदार नसीम खान यांची यावेळीही दावते इफ्तार..

Details
आमदार नसीम खान यांची यावेळीही दावते इफ्तार..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही आमदार व माजी मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी त्यांच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघात दरवर्षीप्रमाणे यंदाही दावते इफ्तारचे आयोजन केले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव नगमा, आशिष दुआ, संदीप, माजी केद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी खासदार मौलाना ओबेदुल्लाह खान आझमी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी आमदार कृपाशंकर सिंह आदि ज्येष्ठ नेत्यांसह चांदिवली विधानसभेतील सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर यावेळी उपस्थित होते.

 
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही आमदार व माजी मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी त्यांच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघात दरवर्षीप्रमाणे यंदाही दावते इफ्तारचे आयोजन केले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव नगमा, आशिष दुआ, संदीप, माजी केद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी खासदार मौलाना ओबेदुल्लाह खान आझमी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी आमदार कृपाशंकर सिंह आदि ज्येष्ठ नेत्यांसह चांदिवली विधानसभेतील सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर यावेळी उपस्थित होते.

 
 
 ”
 
 
 

Continue reading

माऊलींच्या कृपेने आळंदीतच विठ्ठल दर्शन घडले!

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने काल आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनसेवेचा आस्वाद घेतला. याप्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...
Skip to content