HomeArchiveदिव्यांग विद्यार्थ्यांना `अंत्योदय’ची...

दिव्यांग विद्यार्थ्यांना `अंत्योदय’ची शिष्यवृत्ती!

Details
दिव्यांग विद्यार्थ्यांना `अंत्योदय’ची शिष्यवृत्ती!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
अंत्योदय प्रतिष्ठान व दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनाइजेशन इंडिया, नाशिक आणि लायन्स कल्बस इंटरनॅशनल, यांच्या संयुक्त विद्यमाने नीता प्रसाद लाड यांच्या प्रयत्नाने ५६ दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध भागातील अंध विद्यार्थी यावेळी हजर होते.

 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार प्रसाद लाड व लायन कमलेश दलाल यांच्या हस्ते अंध विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली. या कार्यक्रमात आमदार लाड मार्गदर्शन करताना म्हणाले की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तसेच शाळा चालू करण्यासाठी शासनाची परवानगी मिळवून देण्याचे काम करण्यात येईल.

 
 
 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
अंत्योदय प्रतिष्ठान व दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनाइजेशन इंडिया, नाशिक आणि लायन्स कल्बस इंटरनॅशनल, यांच्या संयुक्त विद्यमाने नीता प्रसाद लाड यांच्या प्रयत्नाने ५६ दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध भागातील अंध विद्यार्थी यावेळी हजर होते.

 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार प्रसाद लाड व लायन कमलेश दलाल यांच्या हस्ते अंध विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली. या कार्यक्रमात आमदार लाड मार्गदर्शन करताना म्हणाले की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तसेच शाळा चालू करण्यासाठी शासनाची परवानगी मिळवून देण्याचे काम करण्यात येईल.

 
 
 
 ”
 
 
 
 
 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content