HomeArchiveवर्सोवा चौपाटीवर जीवन...

वर्सोवा चौपाटीवर जीवन विद्या मिशनकडून स्वच्छता अभियान

Details
वर्सोवा चौपाटीवर जीवन विद्या मिशनकडून स्वच्छता अभियान

    18-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“”पर्यावरण हाच नारायण व पर्यावरणाची हिच परमेश्वराची उपासना”” या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सद्गुरू बोधास अनुसरून व तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून जीवन विद्या मिशनच्या वतीने नुकतेच मुंबईतल्या वर्सोवा, देवाची वाडीच्या समुद्र किनार्यामवर स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. 
 
यासाठी जीवनविद्या मिशनच्या मुंबईतील विविध शाखांच्या सुमारे ३०० तरूण-तरूणींनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला. जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन, सचिव विवेक बावकर, गिरीश कलव, किशोर शिंदे, संतोष सावंत, प्रमोद रासम, तुषार राणे आदींनी त्यांना मार्गदर्शन केले.
 
मिशनचे कार्यकर्ते जयेश बने, आशिष चव्हाण, तेजस साळवी, करण शेवाळे इत्यादींनी या स्वच्छता अभियानासाठी अथक प्रयत्न केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित के/पश्चिम विभागाच्या घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचार्यां नी या स्वच्छता अभियानाच्यावेळी किनार्याावरील जमा झालेला कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या जेसीबी, पोक्लेन व लहान आकाराचे ट्रक इ. यंत्र सामुग्रीची व कामगारांना कार्यरत ठेवून मोलाचे सहकार्य केले. यासाठी महापालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी, सहा. अभियंता बांगर व दुय्यम अभियंता शिरसाट यांनी सकारात्मक सहकार्य दिले. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ५९चे शाखाप्रमुख सतीश परब, स्नेहा परब, दर्शना रासम इ. स्थानिक शिवसैनिकांनी भाग घेतलेल्या स्वच्छताग्रहींना नाश्ता दिला.
 

 ”

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
 
“””पर्यावरण हाच नारायण व पर्यावरणाची हिच परमेश्वराची उपासना”” या सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या सद्गुरू बोधास अनुसरून व तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून जीवन विद्या मिशनच्या वतीने नुकतेच मुंबईतल्या वर्सोवा, देवाची वाडीच्या समुद्र किनार्यामवर स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. ”
 

“यासाठी जीवनविद्या मिशनच्या मुंबईतील विविध शाखांच्या सुमारे ३०० तरूण-तरूणींनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला. जीवन विद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन, सचिव विवेक बावकर, गिरीश कलव, किशोर शिंदे, संतोष सावंत, प्रमोद रासम, तुषार राणे आदींनी त्यांना मार्गदर्शन केले.”
 

“मिशनचे कार्यकर्ते जयेश बने, आशिष चव्हाण, तेजस साळवी, करण शेवाळे इत्यादींनी या स्वच्छता अभियानासाठी अथक प्रयत्न केले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित के/पश्चिम विभागाच्या घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचार्यां नी या स्वच्छता अभियानाच्यावेळी किनार्याावरील जमा झालेला कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या जेसीबी, पोक्लेन व लहान आकाराचे ट्रक इ. यंत्र सामुग्रीची व कामगारांना कार्यरत ठेवून मोलाचे सहकार्य केले. यासाठी महापालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी, सहा. अभियंता बांगर व दुय्यम अभियंता शिरसाट यांनी सकारात्मक सहकार्य दिले. शिवसेनेचे प्रभाग क्रमांक ५९चे शाखाप्रमुख सतीश परब, स्नेहा परब, दर्शना रासम इ. स्थानिक शिवसैनिकांनी भाग घेतलेल्या स्वच्छताग्रहींना नाश्ता दिला.”
 

 

Continue reading

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...
Skip to content