HomeArchiveलतादीदींची रागदारी २२...

लतादीदींची रागदारी २२ सप्टेंबरला

Details
लतादीदींची रागदारी २२ सप्टेंबरला

    16-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर विभागाच्या वतीने लतादीदींची रागदारी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०१९ यादिवशी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.
 
 
यावेळी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक व संगीत अभ्यासक पं. अमरेंद्र धनेश्वर त्यांचे सादरीकरण करणार आहेत. त्यांना सारंगीवर संगीत मिश्र तर तबल्यावर शंतनू शुक्ल साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर विभागाच्या वतीने लतादीदींची रागदारी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०१९ यादिवशी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.”
 
 
“यावेळी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक व संगीत अभ्यासक पं. अमरेंद्र धनेश्वर त्यांचे सादरीकरण करणार आहेत. त्यांना सारंगीवर संगीत मिश्र तर तबल्यावर शंतनू शुक्ल साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.”

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content