Details
“जीवनावश्यक वस्तू मिळतील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असतानाही मुंबईत भाजीपाल्याच्या खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती. आणि त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनाही आपली ताकद वापरावी लागत होती. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो याची वारंवार कल्पना दिली गेल्यानंतरही लोकांची ही वृत्ती म्हणजे `मौत आती है, तो गीधड शहर के तरफ भागने लगते है’, अशा डायलॉगसारखीच असल्यासारखे वाटते.”
छायाचित्रेः भूषण कोयंडे

