HomeArchiveमोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना...

मोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना बेघर करणाऱ्यांवर कारवाई करा – नसीम खान

Details
मोहिली व्हिलेजच्या रहिवाशांना बेघर करणाऱ्यांवर कारवाई करा – नसीम खान

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 800 रहिवाशांना बेघर करू नका. त्यांना संरक्षण द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी मंगळवारी विधानसभेत केली. माहितीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून मगच पुढील कारवाई होईल, असे आश्वामसन दिले.

मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 12 सोसायट्यांमध्ये 800 परिवार गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहतात. मूळ मालक 40 वर्षांपूर्वी ही जागा विकून गेला. ते डॉक्युमेंट रजीस्टर झाले नाही म्हणून आता त्या मालकाच्या नातेवाईकांनी या जागेचे अधिकार संचेती बिल्डरला दिले आहेत. ते अधिकारपत्र दिल्याने त्या नव्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकार्यां शी हातमिळवणी करून जागा खाली करा नाहीतर तोडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पाठवल्या आहेत. अशा बेकायदेशीर नोटीसा पाठवणार्याय आणि रहिवाशांना बेघर करू पाहाणार्या2 महापालिकेच्या अधिकार्यां वर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नसीम खान यांनी सभागृहात केली.
सभागृहात हा विषय येण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची दखल घेत आश्वाेसन दिले. सर्व कागदपत्रांची पडताळणी करू आणि माहिती घेऊनच पुढील कारवाई करू असे फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे रहिवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 800 रहिवाशांना बेघर करू नका. त्यांना संरक्षण द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसिम खान यांनी मंगळवारी विधानसभेत केली. माहितीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेऊन कागदपत्रांची पडताळणी करून मगच पुढील कारवाई होईल, असे आश्वामसन दिले.

मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात साकिनाका मोहिली व्हिलेज येथील 12 सोसायट्यांमध्ये 800 परिवार गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहतात. मूळ मालक 40 वर्षांपूर्वी ही जागा विकून गेला. ते डॉक्युमेंट रजीस्टर झाले नाही म्हणून आता त्या मालकाच्या नातेवाईकांनी या जागेचे अधिकार संचेती बिल्डरला दिले आहेत. ते अधिकारपत्र दिल्याने त्या नव्या विकासकाने महानगरपालिकेच्या अधिकार्यां शी हातमिळवणी करून जागा खाली करा नाहीतर तोडक कारवाई करण्यात येईल, अशा नोटीसा पाठवल्या आहेत. अशा बेकायदेशीर नोटीसा पाठवणार्याय आणि रहिवाशांना बेघर करू पाहाणार्या2 महापालिकेच्या अधिकार्यां वर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नसीम खान यांनी सभागृहात केली.
सभागृहात हा विषय येण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची दखल घेत आश्वाेसन दिले. सर्व कागदपत्रांची पडताळणी करू आणि माहिती घेऊनच पुढील कारवाई करू असे फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे रहिवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.”

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content