HomeArchiveमहापौरांच्या पुस्तकाचे उद्धव...

महापौरांच्या पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

Details
महापौरांच्या पुस्तकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

    25-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या “”ध्यास शिवसेनेचा.. मुंबईच्या विकासाचा..” या पुस्तकाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. ८ मार्च २०१७ रोजी मुंबईच्या महापौर पदावर आलेल्या महाडेश्वर यांचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले.
 
 
या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा सचित्र व शब्दबद्ध असा बोलका आढावा घेतला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवसेनेने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अनिल परब, माजी लोकसभा अध्यक्ष प्रि. मनोहर जोशी, आमदार तृप्ती सावंत, रजनी मेस्त्री, पालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
 

 
 
आपली मुंबई म्हणजे महाराष्ट्राचे हृदयच! राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या मुंबापुरीचा प्रथम नागरिक म्हणून काम करताना शिवसेनेने उराशी जपलेले मुंबापुरीच्या विकासाचे ध्येय पूर्णत्वाकडे नेण्याचा उद्धव ठाकरे व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रामाणिक प्रयत्न केला. मुंबईसारख्या महानगरीला सातत्याने भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी कोस्टल रोडचा निर्णय करणे, केंद्र सरकारच्या “”स्वच्छ भारत”” अभियानांतर्गत राजधान्यांच्या गटात स्वच्छ सर्वेक्षणाचा मुंबई शहराला प्रथम क्रमांक मिळाला. गरजू रूग्णांना महापौर निधीतून मिळणारी ५ हजारांची मदत २५ हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय महापौरांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले.
 

 
 

 
 ”

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या “”ध्यास शिवसेनेचा.. मुंबईच्या विकासाचा..” या पुस्तकाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले. ८ मार्च २०१७ रोजी मुंबईच्या महापौर पदावर आलेल्या महाडेश्वर यांचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले.”
 
 
“या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा सचित्र व शब्दबद्ध असा बोलका आढावा घेतला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवसेनेने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अनिल परब, माजी लोकसभा अध्यक्ष प्रि. मनोहर जोशी, आमदार तृप्ती सावंत, रजनी मेस्त्री, पालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष सदानंद परब, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर आणि विभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.”
 
 

 
 
“आपली मुंबई म्हणजे महाराष्ट्राचे हृदयच! राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा या मुंबापुरीचा प्रथम नागरिक म्हणून काम करताना शिवसेनेने उराशी जपलेले मुंबापुरीच्या विकासाचे ध्येय पूर्णत्वाकडे नेण्याचा उद्धव ठाकरे व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रामाणिक प्रयत्न केला. मुंबईसारख्या महानगरीला सातत्याने भेडसावणारी समस्या सोडवण्यासाठी कोस्टल रोडचा निर्णय करणे, केंद्र सरकारच्या “”स्वच्छ भारत”” अभियानांतर्गत राजधान्यांच्या गटात स्वच्छ सर्वेक्षणाचा मुंबई शहराला प्रथम क्रमांक मिळाला. गरजू रूग्णांना महापौर निधीतून मिळणारी ५ हजारांची मदत २५ हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय महापौरांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले.”

 

 
 

 
 

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content