Details
छत्रपती शिवाजी महाराज – दृष्टीक्षेपात जीवनपट
01-Jul-2019
”
१९ फेब्रुवारी १६३० – शिवनेरी किल्ल्यावर जन्म.
१६३६ – खेडेवाऱ्यात.
१६३८ – जिजाऊसोबत बंगलोरला रवाना.
१६३९ – पुणे येथे परत.
१६४६ – तोरणा घेतला. राजगडाचे काम सुरू.
१६४७ – कोंढाणा, शिरवळ, चाकण घेतले.
१६४८- मुरादबक्षाशी संधान.
१६४९ – पुरंदरजवळ फत्तेखानाचा पाडाव, कोंढाणा आदिलशाहला दिला.
१६५६ – सुपे, कोंढाणा, कल्याण, भिवंडी, दंडाराजपुरी, रायगड, दाभोळ, रत्नागिरी घेतले.
१६५७ – जुन्नरवर हल्ला, जावळी घेतली, उत्तर कोकणावर स्वारी, संभाजी राजे यांचा जन्म (१४ – ५), आरमार बांधणी सुरू.
१६५८ – राजगडावर वास.
१६५९ – अफजलखानाचा वध (१० – ११), आदिलशाहीवर स्वारी, रुस्तुमेजमानचा पाडाव.
१६६० – पन्हाळा येथे अडकले. पन्हाळा: सिद्दी जोहरचा वेढा, पन्हाळा येथून निसटले. घोडखिंडीत बाजी प्रभूंचे बलिदान, चाकणचा किल्ला पडला (१५ -८).
१६६१ – कारतलबखानाचा उंबरखिंडीत पडाव (२ – २), कोकणात मोहीम, पाली, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर, देवरूख काबिज.
१६६३ – शाहिस्तेखानावर छापा (५ – ४), दक्षिण कोकणावर स्वारी.
१६६४ – सुरत लूट (५ – १०/१), खवासखानाचा पराभव, सिंधुदूर्गाचे काम चालू केले, दक्षिण कोकणावर स्वारी, आदिलशाहशी तह.
१६६५ – बसरूर मोहीम, पुरंदर पडला, मुरारबाजीचे बलिदान, पुरंदर तह – मोघलांशी (१२ – ५).
१६६६- आदिलशाहीबरोबर पराभव, आगऱ्याला प्रयाण, आग्रा भेट, अटक, सुटका (१७ – १८), राजगडी परत ( १२- ९).
१६६७ – आदिलशाहशी तह.
१६६८- गोवे घेण्याचा अपयशी प्रयत्न.
१६७० – सुरत लूट (३ – ५/१०), राजाराम महाराज यांचा जन्म, उत्तर कोकण, बागलाण मोहीम, वर्हाड लूट, कांचनबारीची लढाई, तानाजीने सिंहगड घेतला.
१६७१ – साल्हेर मराठयांनी घेतला, मराठयांनी साल्हेरचा मोगली वेढा मारला, रायगडावर वास.
१६७३ – पन्हाळा काबीज ( ६-३).
१६७४ – प्रतापरावांनी बहलोलखानास हरवले, बहलोलखानाचा आनन्दरावांकडून पाडाव, राज्याभिषेक ( ६ – ६, जेष्ठ शु. १३).
१६७५ – कारवार मोहीम.
१६७६ – कर्नाटक स्वारीवर, कुतुबशाहशी तह, जिंजी घेतला.
१६७८ – दक्षिण मोहिमेवरून परत.
१६८० – महानिर्वाण (४ – ४, चैत्र शु.१५).
टीप: इतिहासाचे प्राध्यापक, संशोधक, लेखक डॉ. लहू गायकवाड यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार सदर जीवनपट तयार केला आहे.
संकलन – देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी.
[email protected]”
“१९ फेब्रुवारी १६३० – शिवनेरी किल्ल्यावर जन्म.
१६३६ – खेडेवाऱ्यात.
१६३८ – जिजाऊसोबत बंगलोरला रवाना.
१६३९ – पुणे येथे परत.
१६४६ – तोरणा घेतला. राजगडाचे काम सुरू.
१६४७ – कोंढाणा, शिरवळ, चाकण घेतले.
१६४८- मुरादबक्षाशी संधान.
१६४९ – पुरंदरजवळ फत्तेखानाचा पाडाव, कोंढाणा आदिलशाहला दिला.
१६५६ – सुपे, कोंढाणा, कल्याण, भिवंडी, दंडाराजपुरी, रायगड, दाभोळ, रत्नागिरी घेतले.
१६५७ – जुन्नरवर हल्ला, जावळी घेतली, उत्तर कोकणावर स्वारी, संभाजी राजे यांचा जन्म (१४ – ५), आरमार बांधणी सुरू.
१६५८ – राजगडावर वास.
१६५९ – अफजलखानाचा वध (१० – ११), आदिलशाहीवर स्वारी, रुस्तुमेजमानचा पाडाव.
१६६० – पन्हाळा येथे अडकले. पन्हाळा: सिद्दी जोहरचा वेढा, पन्हाळा येथून निसटले. घोडखिंडीत बाजी प्रभूंचे बलिदान, चाकणचा किल्ला पडला (१५ -८).
१६६१ – कारतलबखानाचा उंबरखिंडीत पडाव (२ – २), कोकणात मोहीम, पाली, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर, देवरूख काबिज.
१६६३ – शाहिस्तेखानावर छापा (५ – ४), दक्षिण कोकणावर स्वारी.
१६६४ – सुरत लूट (५ – १०/१), खवासखानाचा पराभव, सिंधुदूर्गाचे काम चालू केले, दक्षिण कोकणावर स्वारी, आदिलशाहशी तह.
१६६५ – बसरूर मोहीम, पुरंदर पडला, मुरारबाजीचे बलिदान, पुरंदर तह – मोघलांशी (१२ – ५).
१६६६- आदिलशाहीबरोबर पराभव, आगऱ्याला प्रयाण, आग्रा भेट, अटक, सुटका (१७ – १८), राजगडी परत ( १२- ९).
१६६७ – आदिलशाहशी तह.
१६६८- गोवे घेण्याचा अपयशी प्रयत्न.
१६७० – सुरत लूट (३ – ५/१०), राजाराम महाराज यांचा जन्म, उत्तर कोकण, बागलाण मोहीम, वर्हाड लूट, कांचनबारीची लढाई, तानाजीने सिंहगड घेतला.
१६७१ – साल्हेर मराठयांनी घेतला, मराठयांनी साल्हेरचा मोगली वेढा मारला, रायगडावर वास.
१६७३ – पन्हाळा काबीज ( ६-३).
१६७४ – प्रतापरावांनी बहलोलखानास हरवले, बहलोलखानाचा आनन्दरावांकडून पाडाव, राज्याभिषेक ( ६ – ६, जेष्ठ शु. १३).
१६७५ – कारवार मोहीम.
१६७६ – कर्नाटक स्वारीवर, कुतुबशाहशी तह, जिंजी घेतला.
१६७८ – दक्षिण मोहिमेवरून परत.
१६८० – महानिर्वाण (४ – ४, चैत्र शु.१५).
टीप: इतिहासाचे प्राध्यापक, संशोधक, लेखक डॉ. लहू गायकवाड यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार सदर जीवनपट तयार केला आहे.
संकलन – देवेंद्र भुजबळ, माध्यमकर्मी.
[email protected]”

