HomeArchiveकेवळ ६ तासांत...

केवळ ६ तासांत ९१ लोकांनी केले रक्तदान!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“कोविड 19 या खतरनाक विषाणूने साऱ्या जगात थैमान घातले आहे आणि त्याच्याविरोधात जणू एकप्रकारे युद्ध छेडण्यात आले आहे. या युद्धात सहभागी होताना तरूणांना लाजवतील असे ८०व्या वर्षीही ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी आपले सामाजिक भान दाखवून दिले आहे. त्यांच्या प्रेरणेने मुंबईतील बोरीवली पूर्व भागातील उपनगरचा राजा, या एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्राचे आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि जे. जे. समूह रूग्णालयातील डॉ. पल्लवी सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात नुकतेच एक रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.”
 

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content