HomeArchiveकेवळ ६ तासांत...

केवळ ६ तासांत ९१ लोकांनी केले रक्तदान!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“कोविड 19 या खतरनाक विषाणूने साऱ्या जगात थैमान घातले आहे आणि त्याच्याविरोधात जणू एकप्रकारे युद्ध छेडण्यात आले आहे. या युद्धात सहभागी होताना तरूणांना लाजवतील असे ८०व्या वर्षीही ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी आपले सामाजिक भान दाखवून दिले आहे. त्यांच्या प्रेरणेने मुंबईतील बोरीवली पूर्व भागातील उपनगरचा राजा, या एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्राचे आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि जे. जे. समूह रूग्णालयातील डॉ. पल्लवी सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात नुकतेच एक रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.”
 

Continue reading

देशभरात साठेबाजांविरूद्ध अत्यावश्यक सेवा कायदा लागू!

आखातात सुरू असलेल्या इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धामुळे निर्माण झालेल्या तेल आणि गॅस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात अत्यावश्याक वस्तू कायदा लागू केला आहे. अत्यावश्यक सेवा कायदा अधिनियम १९५५, हा कायदा लागू केल्यानंतर घराघरात लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंच्या साठेबाजांविरोधात कठोर कारवाई केली...

पापरी चक्रवर्ती यांना उद्या देणार गानसरस्वती पुरस्कार

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विदुषी पापरी चक्रवर्ती यांना विदुषी श्रुति सडोलीकर-काटकर यांच्या हस्ते यंदाचा गानसरस्वती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा किशोरी अमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या सहकार्याने देण्यात येतो. हे वितरण उद्या, रविवारी...

श्री गणेश आखाड्यात मान्यवरांचा गौरव

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने व मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्यावतीने मीरा-भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, नगरसेवक तसेच विविध स्पर्धांत पदक पटकावलेल्या आखाड्याच्या कुस्तीगिरांचा गौरव सोहळा उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. सर्वांना फेटे बांधून, शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन...
Skip to content