HomeArchiveकठोर कायदा करा...

कठोर कायदा करा – राहुल शेवाळे

Details
कठोर कायदा करा – राहुल शेवाळे

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या गंभीर हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी, डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करण्याची लेखी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी सरकारने विशेष कायदा करावा, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरणात आपला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे डॉक्टरांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात त्यांचे कार्य करता यावे, ही सरकारची जबाबदारी आहे. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांचे प्रमाण बघता याविरोधात केंद्र सरकारने कठोर कायदा आणावा आणि आरोपींना कडक शासन करावे, जेणेकरून असे अनुचित प्रकार कायमचे टाळता येऊ शकतील, असे शेवाळे म्हणाले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या गंभीर हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर, दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी, डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करण्याची लेखी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी सरकारने विशेष कायदा करावा, अशी मागणी खासदार शेवाळे यांनी केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरणात आपला व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे डॉक्टरांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात त्यांचे कार्य करता यावे, ही सरकारची जबाबदारी आहे. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांचे प्रमाण बघता याविरोधात केंद्र सरकारने कठोर कायदा आणावा आणि आरोपींना कडक शासन करावे, जेणेकरून असे अनुचित प्रकार कायमचे टाळता येऊ शकतील, असे शेवाळे म्हणाले.”

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content