टॉप स्टोरी

महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा ‘यलो अलर्ट’!

जानेवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात अचानक लक्षणीय बदल घडून येत आहेत. राज्यभरात हिवाळ्याची थंडी हळूहळू कमी होत असतानाच, वातावरणातील बदलांमुळे अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD), उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज, 27 जानेवारी रोजी अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामानातील हा बदल नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि विशेषतः शेतीवर परिणाम करणारा ठरू शकतो. सध्याच्या या हवामान बदलाची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे उत्तर भारतावर सक्रिय असलेला पश्चिमी चक्रावात (Western Disturbance), ज्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. दुसरे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरावरून...

आता भारतीय बॅटरी...

भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडेच अत्यंत लवचिक, सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल बॅटरी विकसित केली असून शाश्वत ऊर्जेच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. शास्त्रज्ञांनी...

राज्यपाल देवव्रत यांच्या...

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 13 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरदरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. या भेटींदरम्यान पंतप्रधान 71,850 कोटींहून अधिक...

अमूल, ब्रिटानिया, डाबरच्या...

येत्या २२ सप्टेंबरपासून संपूर्ण देशात जीएसटीचे दोनच टप्पे (५ आणि १२ टक्के) अस्तित्त्वात येणार असल्यामुळे अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी होणार आहे. या कमी होणाऱ्या...

शिक्षक अभियोग्यताः राखीव...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयबीपीएस या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणीच्या (TAIT) ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून निकाल राखीव ठेवलेल्या...

९१ लाख शेतकऱ्यांच्या बँक...

शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान किसान योजने’चा सातवा हप्ता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यामुळे राज्यातल्या...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा...

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे...

महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकांच्या निवडणुका...

राज्यातील २९ महापालिकांच्या बहुप्रतिक्षित निवडणुका येत्या डिसेंबर महिन्यात घेतल्या जातील तर त्याआधी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अनुक्रमे नगरपरिषदा-नगरपंचायती आणि जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुका...

राजकीय युतीच्या निर्णयासाठी...

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचा तसेच त्यांच्या पक्षाचा ऑक्सिजन असलेली मुंबई महापालिका जिंकण्यासाठी इतके आतूर झाले आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण...
Skip to content