टॉप स्टोरी

अजितदादांनी उराशी बाळगलेले स्वप्न होणार पूर्ण!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले, नाशिक-पुणे महामार्गावर विनाअडथळा, सुखकर प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या मार्गावर, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर ₹ 261 कोटी खर्चून 4 मिसिंग लिंक विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे या महामार्गावरील 'ट्रॅफिक जाम'ची कोंडी सुटणार आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महामार्गाच्या सद्यस्थितीचा सखोल अभ्यास करून हा उपाय सुचवला होता. 'मिसिंग लिंक' जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे-नाशिक...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट?

राज्यातली अस्थिर राजकीय परिस्थिती, दिवसेंदिवस ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था, पुन्हा डोके वर काढत असलेला कोरोना आणि सरकारी कामकाज जवळजवळ ठप्प पडल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात...

‘अस्थिर’ सरकारच्या कारभारात...

राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून घेतले जात असलेले अंधाधूंद निर्णय, त्यांचे जारी होत असलेले जीआर लक्षात घेता त्यात तातडीने...

शिवसेनेवरील वर्चस्वासाठी मुख्यमंत्री...

शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाच्या दोन तृतियांश आमदारांहून जास्त आमदारांचा ओघ लक्षात घेता मुख्यमंत्रीपदासाठी केविलवाणी धडपड करणारे उद्धव ठाकरे...

विधान भवनात शेवटपर्यंत...

महाविकास आघाडीच्या नेत्यांना अखेरच्या क्षणापर्यंत चिंतेत ठेवणारे विधान परिषदेसाठी झालेले मतदान जेमतेम अर्धा तास राहिला असताना समाप्त झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले शेवटचे...

बहुमत टिकवण्याचे महाविकास...

राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान होत असून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीसमोर आपले बहुमत टिकवताना आपल्या सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्याचवेळी...

उद्या दहावीच्या परीक्षेचा...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल 2022...

शिवसेनेमुळे काँग्रेस चिंतातूर!...

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर आता शिवसेनेने येत्या २० तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत असहकाराची भूमिका घेतल्याने काँग्रेसचे धाबे दणाणले असल्याचे वृत्त...

राज्यसभा निवडणुकीत शेवटच्या...

राज्य विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यायच्या राज्यसभा सहा जागांसाठी आज झालेल्या मतदानात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत धाकधूक कायम राहिली. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात...

विधान परिषदेसाठीही भाजपाने...

विधानसभा सदस्यांकडून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांसाठीही यावेळी निवडणूक अटळ असल्याचे चित्र असून भारतीय जनता पार्टीने याकरीता पाचव्या उमेदवाराचीही घोषणा केली आहे. भाजपाने...
Skip to content