2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...
कोरोनात लॉकडाऊनचा फायदा उचलत मुंबईतल्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील त्या सर्व ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी सूचना शिवसेनेचे...
खासदार संजय राऊत सत्ताधारी पक्षातील नेते आहेत. त्यांना कोणाविरुध्द कारवाई करावयाची असेल तर ते सरकारच्या माध्यमातून करू शकतात. त्यांना अडवले कोणी? त्यांना एसआयटी स्थापन...
मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच पूर्वपदावर येईल आणि पुन्हा जुने दिवस परत येतील. राष्ट्रवादीला इथे स्कोप आहे असे अनेक सर्व्हे सांगतात. आपल्या सर्वांचा एकच नेता...
राज्यातल्या आमदारांचा स्थानिक विकासनिधी तीन कोटी रूपयांवरून चार कोटी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आमदारांचा स्थानिक विकासनिधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना...
पर्यावरणस्नेही मुंबई महानगर घडवण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकली जात असून त्यामध्ये काल स्वाक्षरी करण्यात आलेले तीनही सामंजस्य करार महत्त्वाचे आहेत. सन २०२८पर्यंत मुंबईतील बेस्ट...
मुख्यमंत्री कोरोना काळात म्हणत होते की मी जबाबदार.. पण, आता मुख्यमंत्र्यांना गोष्टी माहिती नसल्याचे शिवसेनेचे नेते सांगतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता मी बेजबाबदार.., अशी घोषणा...
कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणारा पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचे खर्डा ते कुर्डूवाडी यादरम्यान रखडलेले ११४ कि.मी.चे काम जलदगतीने सुरू करण्याची मागणी तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे...
मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या बैठका घेतल्याने महाराष्ट्रात ओबीसी समाजावर ही वेळ आली आहे. येत्या तीन महिन्यांत ओबीसी समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणाम भोगा, असा इशारा भारतीय...