महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील वाकयुद्धामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर आणि काही विशिष्ट संस्थांना झुकते माप दिल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. देसाई यांच्या दाव्यानुसार, काही सरकारी प्रकल्पांच्या निधी वितरणात आणि निर्णयांमध्ये राजकीय प्रभाव वापरला गेला आहे. "पीडित महिलांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय सोयीला प्राधान्य दिले...
अॅबॉर्ट मिशन-1 (TV-D1)ची यशस्वी चाचणी, ही अंतिम गगनयान प्रक्षेपणापूर्वीच्या उड्डाण चाचण्यांची सुरुवात आहे, असे केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पहिली प्रतिक्रिया देताना...
आपल्या महाराष्ट्राचा परिवहन विभाग, ज्याचे मंत्री खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, या विभागात असलेले एसटी महामंडळ, जे वर्षानुवर्षे तोट्यात चालणारे आणि कधीही नफ्यात न...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना गुजरातमधल्या येत्या "रण" उत्सवाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
ट्विटरवर ट्विट करताना अमिताभ...
धर्मेंद्र प्रधान, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात आयोजित विद्यार्थी संमेलन समारंभात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना, प्रधान यांनी पुण्याची महती सांगितली. पुणे शहर शैक्षणिक आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 2 ऑक्टोबर, 2023 रोजी राजस्थान आणि मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 10:45 वाजता, पंतप्रधान राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 11 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) 90 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नुकतेच लोकार्पण केले....
शिक्षक दिनाचे औचित्य साधत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विज्ञान भवन इथे झालेल्या एका समारंभात, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या,...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर व्हावी म्हणून राज्यात नवउद्योग आणि नव रोजगार निर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच...
चांद्रयान-3 आणि आदित्य-एल 1 या अंतराळ मोहिमा, भारताच्या पुढील 25 वर्षांच्या अमृतकाळातील प्रगतीपथाचे नेतृत्त्व करणाऱ्या आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, आणि...