पब्लिक फिगर

महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले तावडे होणार का भाजपाध्यक्ष?

2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) अभूतपूर्व विजय मिळवला. 243पैकी तब्बल 202 जागा जिंकून एनडीएने अक्षरशः त्सुनामी आणली. या प्रचंड विजयाचे शिल्पकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नावे आघाडीवर असताना, पडद्यामागे एक असा रणनीतीकार होता, ज्याने या विजयाचा पाया रचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा नेता बिहारमधील कोणी स्थानिक नव्हता, तर महाराष्ट्रातील एक 'मराठी माणूस' होता- भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे. महाराष्ट्रात एकेकाळी शक्तिशाली मंत्री असलेले आणि 2019मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणातून बाहेर फेकले गेलेले गेलेले तावडे, बिहारच्या...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड, डॉ. सुदेश धनखड यांच्यासह एक सप्टेंबर 2023 रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) यांनी तयार केलेल्या 'महेंद्रगिरी'...

पंतप्रधान मोदींना ‘ग्रँड...

ग्रीसच्या राष्ट्रपती कॅटेरिना साकेलारोपौलो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ पुरस्कार प्रदान केला. ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्काराची सुरुवात 1975 मध्ये झाली....

भारतरत्न सचिन तेंडुलकर...

क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी काल आपल्या कारकीर्दीची दुसरी इनिंग्ज सुरु केली. भारतीय निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’ म्हणजेच राष्ट्रीय...

‘अभंग एकविशी –...

जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या अभंगातून २१ अभंग निवडून ते 'अभंग एकविशी' पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. 'गाथा परिवार' आणि...

डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या...

नागरिकांना डिजीटल सेवा प्रदान करण्यासाठी 1 जुलै 2015 रोजी सुरू करण्यात आलेला डिजिटल  इंडिया कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

स्वातंत्र्याची दुसरी लढाई...

देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अनेकांनी बलिदान दिले, त्याग केला. मोठ्या संघर्षानंतर आपल्याला स्वांतत्र्य मिळाले आहे. पण ज्या लोकांच्या या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग...

स्वतःचा डीपी बदला!...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील स्वतःच्या फोटोच्या जागी तिरंगी झेंड्याचा फोटो लावला आहे. ‘हर घर तिरंगा’ ही घोषणा साकारण्यासाठी प्रत्येकाने हा बदल करण्याचे आवाहन...

यंदापासून महाराष्ट्रात सुधारित...

विद्यार्थ्यांना गुणवत्ता व नावीन्यपूर्ण शिक्षण आणि संशोधनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू केले आहे. या धोरणानुसार एआयसीटीई...

एक वर्षानंतरही राज्यातील...

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ३६ जिल्ह्यांना १९ पालकमंत्री नियुक्त केले असून १७...
Skip to content