2010नंतर इंदूरचे अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज उर्फ उदयसिंह देशमुख यांचे प्रस्थ राजकारणात बरेच वाढले होते. मूळचे महाराष्ट्रातील भय्यू महाराज यांची सोलापूर भागात मोठ्या प्रमाणात जमीनही होती. मराठा संस्थानिकांपैकी एक संस्थानिक त्यांचे पूर्वज होते असे त्यांचे निकटवर्तीय सांगत. या भय्यू महाराजांचा इंदूरला मोठा आश्रम होता. या आश्रमात महाराष्ट्रातील मोठमोठ्या राजकारण्यांची उठबस असे. भय्यू महाराजांना पैसे कमावण्याची अजिबात इच्छा नव्हती. फक्त राजकारणी आपल्या आश्रमात येतात आणि आपला आशीर्वाद घेतात यामध्येच मोठेपणा होता.उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंबीय भय्यू महाराजांचे फॅन होते. त्यानंतर राज ठाकरेही भय्यू महाराजांच्या इंदूरच्या आश्रमात जाऊन...
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्वसाधारण...
वर्षाऋतूच्या चार मासांना ‘चातुर्मास’ म्हणतात. या वर्षी 29 जूनला (आषाढ शुद्ध एकादशीपासून) चातुर्मास आरंभ झाला असून 23 नोव्हेंबर (कार्तिक शुद्ध एकादशी) पर्यंत चातुर्मास असेल....
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतल्या जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या 'पाऊलखुणा विकासाच्या' या त्रैवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन आज शिवसेना भवन...
३५०व्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यानिमित्ताने मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक व मराठी...
गोवा सरकारने स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी आणि राज्यातील काजू उद्योगाच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. 'गोवा काजू'ला भौगोलिक संकेत (जीआय) दर्जा देणे, 'युनिटी मॉल'ची स्थापना...
फिजिक्सवाला (पीडब्ल्यू)ने दक्षिण भारतातील आपली उपस्थिती दृढ करण्यासाठी केरळमध्ये मुख्यालय असलेली झपाट्याने विकसित होणारी एड-टेक कंपनी झायलेम लर्निंगसोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली आहे. २६...
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री...