न्यूज अँड व्ह्यूज

विधानभवनाच्या पायऱ्यांवरील नकलाकारांना चाप तरी कधी बसणार?

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारचे चौथे आणि पहिलेच पावसाळी अधिवेशन होते. प्रत्यक्षात सभागृहांतही भरपूर कामकाज पार पडले. तीन आठवड्यांतील कामकाजाच्या पंधरा दिवसांच्या या अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी 57 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या जशा संमत केल्या, त्याचप्रमाणे राजकीय मतभेदांचे आणि कधी तीव्र राजकीय संघर्षाचेही पडदे दूर सारत खेळीमेळीच्या वातावरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निरोप दिला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या गाठीभेटी घेतल्या. सत्तेतील सहभागाच्या ऑफरही दिल्या-घेतल्या गेल्या! हिंदीच्या सक्तीवरून राजकारण जसे रंगले तसेच गाजलेले जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूरही केले. आता, “ते मंजूर होताना...

स्था. स्व. संस्था...

महाराष्ट्रात येत्या चार महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सत्ताधारी महायुती तसेच विरोधातली महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता असून निवडणुकीनंतर दोन्ही बाजूंकडून सत्तेसाठी महायुती...

पंचायत, पालिकेतल्या ओबीसी...

भारत पाकिस्तान समरप्रसंग सुरु होण्याच्या अवघा एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आणि त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेले. पण दुसऱ्याच...

शर्ट किंवा पँटच्या...

एकीकडे मोबाईल फोनने क्रांती करायला सुरुवात केली आणि शहरात तर उंच इमारतींवर मोबाईल संवाद चांगला पोहोचावा यासाठी आवश्यक असे मोबाईल टॉवर दिसायला सुरुवात झाली....

‘महानंदा’च्या जागेवर उभे...

मुंबईत गोरेगावच्या (पू) आरे कॉलनीला लागूनच महानंदा दुग्ध प्रकल्पाचे मुख्य कार्यालय व दूध डेअरी आहे. गेली अनेकवर्षे या आवारात असलेल्या दूध केंद्रावरून महानंदाची विविध...

१०० नंबरने केली...

काल रात्री उशिरा ठाणे शहरात घोडबंदर रोड, चितळसर पोलीसठाण्याच्या परिसरातील वाडेकर हाऊस परिसर आणि ढोकाळी नाक्यावर राहणारा मी, यांच्यात लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजावरून लपाछपीचा संतापजनक...

मुख्यमंत्री फडणवीस आवरणार...

प्रकाशन पुस्तकाचे, पण मनोगतानेच बाजी मारली! "वेडात ही पद्धत असते.." असे तर नाही ना!! कालच्या बुधवारी एकेकाळचा माझा 'सांज लोकसत्ते'तील सहकारी असलेल्या विकास महाडिक...

सावधान! राग दाबणेही...

राग येणे हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार असतो हे मान्य करावे लागेल. कारण प्रत्येक माणसाला कधी ना कधी तरी राग येतोच. महान असो की लहान,...

अल्प उत्पन्न गटातल्या...

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाशी संबंधित संसदीय समितीने आपल्या 163व्या अहवालात खाजगी महाविद्यालयांनी वैद्यकीय शिक्षणाचा खर्च 50 टक्क्यांनी कमी करावा नाहीतर 8 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्याना प्रवेश...

अटारी-वाघा सीमाबंदीमुळे 3886 कोटी...

काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर निर्बंध लादून भारत सरकारने पंजाबातील अमृतसरपासून जवळ असलेली अटारी-वाघा बॉर्डर बंद केल्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यामधील जवळजवळ 3886 कोटी रुपयांच्या वार्षिक व्यापारावर...
Skip to content