अलीकडे जेन झी वगैरे चर्चा झाली असली तरी ती 2029च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आहे, असे म्हणता येईल. वैफल्यग्रस्त विरोधी पक्षांना काही विषय हवा होता. तो नीट पेपरफुटीमुळे मिळाला, असे म्हणता येईल. पण त्या विषयाची ताकद फारशी नाही. त्यातून राजकीय क्रांती होण्याची शक्यता अजिबात नाही. भाजपप्रणित केंद्र सरकारची पकड मजबूत आहे. प्रशासन खंबीर आहे. तंत्रज्ञान विकसित झाले असून राज्यांमध्येदेखील प्रभावी नेतृत्त्व आहे. विधानसभा निवडणुका होतील आणि नवी सरकारे सत्तेवर येतील. केंद्रात कोणते सरकार यावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. आता सरकार बरखास्त करणे, हे सोपे राहिलेले नाही. 1977मध्ये जनता...
गेले वर्षभराच्या कोरोनामुळे आपल्याच देशाची नव्हे तर जगभराच्या देशांच्या अर्थव्यवस्थेत घसरण झालेली दिसून येते. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत उणे २३ इतकी घट झाल्याने अनेकांनी टीकेची...
भारतीय प्रजासत्ताक म्हणजे अनेक राज्यांचा समूह नि त्याची सांस्कृतिक महत्ता, विविधांगी एकता, ऐतिहासिक पार्श्वभूमी, काय काय सांगावं! याची झलक पाहायची तर सैन्य संचालनासह विविध...
६ डिसेंबर १९९२! श्रीराम भक्तांनी अयोध्येत वादग्रस्त बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सुंदरसिंह भंडारी यांना पत्रकारांनी विचारले की, यह बाबरीका...
राज्यातील महसूल खाते पहिल्यापासूनच गैरकारभारासाठी बदनाम आहे. या खात्यामध्ये लक्ष्मीदर्शन केल्याशिवाय अधिकारी कोणतेही काम करत नाहीत. भ्रष्टाचाराला व गैरकारभाराला आळा बसावा म्हणून दस्त नोंदणी...
अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा कार्यकाळ कालच संपला. त्यांच्या भाळी अत्यंत वादग्रस्त राष्ट्राध्यक्ष हा किताब तर लिहिलेलाच आहे, पण त्याहीपेक्षा अधिक ‘ऐतिहासिक’ असे...
काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फेरफटका मारला असता चार चाकी गाड्यांची एकच झुंबड आणि जनता आडवी झालेली पाहिली होती. तेव्हा एक ज्येष्ठ वकील...
पुन्हा एकदा, “प्यार किया तो..”
गोपीनाथ मुंडेंवर एका विख्यात तमाशा कलावंत बरखा यांच्याशी विवाहबाह्य संबंधांचे आरोप थेट अण्णा हजारेंपासून अनेकांनी केले होते. १९९६-९७मध्ये ते प्रकरण...