₹ 1800 कोटींच्या सरकारी जमिनीची कवडीमोल भावाने विक्री? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या याच प्रश्नावरून वादळ उठले आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीला विकण्यात आलेला सरकारी भूखंड. या उच्चस्तरीय प्रकरणाच्या तपासासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एकाची नियुक्ती केली आहे. या गाजत असलेल्या प्रकरणातील काही अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण गोष्टींवर आपण नजर टाकूया.
ही फक्त जमीन नाही, तर सरकारचा 'अमूल्य' ठेवा
पुण्याच्या मुंडवा भागातील 40 एकरचा हा भूखंड कोणतीही सामान्य खासगी मालमत्ता नव्हती. ही जमीन 'महार वतन' प्रकारची असून ती...
प्रस्तावना: हिंदु धर्मामध्ये पूर्वजांना सद्गती देण्यासाठी श्राद्धविधी सांगितला आहे; पण काही महाभाग कुठल्याही अभ्यासाविना श्राद्धाविषयी अपसमज पसरवतात. उदा. ‘श्राद्धविधी ही अंधश्रद्धा असून तो ब्राह्मणांचे पोट...
बेस्ट कामगारांच्या सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रथमच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. बेस्टची ही क्रेडिट सोसायटी...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एकाचवेळी दिल्ली दौरे केले. उद्धव ठाकरे...
सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या निकालाची वाट राज्यभरातील सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पाहत होते, त्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाच्या खटल्याचा निकाल सरत्या सप्ताहात अखेर लागला....
महाराष्ट्राच्या राजकारणातील याआधीची पाच वर्षे ही अत्यंत नाट्यपूर्ण तर होतीच, पण त्याचे गूढ आजही पुरतेपणाने उलगडलेले नाही. 2019च्या नोव्हेंबर महिन्यानंतर राज्यात तोवर सत्तारूढ असणारी...
एकनाथराव शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते 'चिंता करतो राज्याची..' या भूमिकेत होते. उपमुख्यमंत्री झाल्यापासून 'चिंता करतो पक्षाची!', या भूमिकेत आल्यासारखे वाटते. आणि कालपरवा...
प्रचंड गाजावाजा करून आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता राज्य सरकारच्या पायातील अवजड बेडी अथवा गळ्यातील धोंडा ठरू लागली आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री...
उपराष्ट्रपती जगदीप धनखड राजस्थानचे. आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हेही त्याच राज्याचे. उपराष्ट्रपती राज्यसभेचे कायमस्वरुपी सभापती असतात. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे नेतृत्त्व राजस्थानी नेत्यांकडे...
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणे अपेक्षित असते. परंतु सर्वाधिक आमदार आणि मंत्री असलेला भारतीय जनता पक्ष यावेळी आनंदात होता....