छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यात राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज...
घोटाळे टाळण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित त्रयस्थ पक्षाकडून प्रमाणीकरणाचे सुरक्षा आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनी समर्थन केलं.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागातर्फे मुंबईत आयोजित लेखापरीक्षण...
भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयांतर्गत येणारा निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने मुंबईत एसबीआय अणुशक्ती नगर...
क्विक हील या जागतिक स्तरावरील आघाडीच्या सायबर सिक्युरिटी उपाययोजना पुरवठादाराने आता गोडीपडॉटएआय (GoDeep.AI) या मालवेअर शोधणाऱ्या तंत्रज्ञानाने युक्त नवीन २३ वी आवृत्ती आणली असून...
दिवाळीच्या कालावधीमध्ये (म्हणजे १९ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या काळात) प्रवास करण्यासाठी विमानांच्या उपलब्ध वेळा शोधण्यासाठी केल्या गेलेल्या फ्लाइट सर्चच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे...
आमच्यावर रोज उठून गद्दार, गद्दार असे आरोप केले जातात, असे सांगून मुख्यमंत्री शिन्दे म्हणाले, आज तर माझ्यावर कंत्राटी मुख्यमंत्री असा शिक्काही मारलाय. होय, आम्ही...
चातुर्मास्य (चातुर्मास) प्रारंभ: आषाढ शुद्ध एकादशी (10 जुलै 2022) पासून...
पृथ्वीवरील रज-तम वाढल्याने या कालावधीत सात्त्विकता वाढवण्यासाठी चातुर्मासात व्रतस्थ राहवे, असे शास्त्र सांगते. चातुर्मासाचे महत्त्व, चातुर्मासातील वर्ज्य-अवर्ज्य गोष्टी याविषयीची...
नागेश कृष्णराव फोवकार याचे बुधवारी सकाळी निधन झाले. गेली सुमारे अडीच-तीन वर्षे तो बराच आजारी होता. स्ट्रोकमुळे बिछान्याला खिळून होता. मेंदूवर शस्त्रक्रियाही करण्यात आली....
फसव्या जाहिराती करून लोकांची दिशाभूल केल्याच्या कारणांवरून निधी खरे यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) सेन्सोडाइन टूथपेस्टच्या उत्पादकांना नुकताच १० लाख रूपयांचा दंड ठोठावला.
उत्पादनांच्या...