महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...
या आठवड्याच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ महिला पत्रकार सागरिका घोष यांनी प्रख्यात इंग्रजी दैनिकात देशातील मध्यमवर्गाबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. काही प्रश्न म्हणण्यापेक्षा त्यांना खरेतर...
रामचंद्र काशीनाथ तथा रामभाऊ म्हाळगी! भारताच्या या थोर सुपूत्राची आज (९ जुलै) जन्मशताब्दी सुरू झाली. वर्षभर रामभाऊ म्हाळगी यांच्या संदर्भात विविध प्रकारच्या कार्यक्रमांची आखणी,...
२०१४ साली एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेला, अभिनयाचे शहेनशहा दिलीप कुमार यांच्या ‘द सबस्टन्स अँड द शॅडो या आत्मचरित्राचा दिमाखदार सोहळा आज आठवतो आहे....
महाराष्ट्राची संपन्न रंगभूमी नि तिचा वारसा पाहिला की एकापेक्षा एक गुणी कलाकारांची रत्नेच दिसतात. अनेकांनी आपल्या अभिनयाची छाप सोडून रसिकांना भरभरून देण्यातच धन्यता मानली....
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र कोरोना महामारीशी झगडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकारने कंबर कसून कोरोनाबरोबरचे युद्ध जिंकण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली...
कोविड व म्युकरमायकोसिस आजारांबरोबरच राज्यभरात सर्वत्र उष्णतेची लाट पसरलेली आहे. निसर्गाची अपरिमित व न भरून येणारी हानी, वृक्षतोड, शहरे व ग्रामीण भागांचे आसुरी काँक्रिटीकरण,...
सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोणत्याही काळात मनोबल वाढविण्यासाठी हा खास लेख..
ही वस्तुस्थिती ध्यानात घेऊन सद्गुरु श्री वामनराव पै यांनी–
"हे ईश्वरा, सर्वांना चांगली...