डेली पल्स

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली आणि काही क्षणांसाठी कामकाजाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. फरांदे यांनी भास्कर जाधव यांना थेट आव्हान देत सांगितले की, "जय श्रीराम" म्हणणे हे कोणत्याही हिंदू माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील वैचारिक संघर्षाचे हे प्रतीक बनले. भास्कर जाधव यांनी मात्र या आग्रहाला दाद न देता आपली...

‘सामान्य शिवसैनिक’ झाला...

शाहू-फुले-आंबेडकरांची गौरवशाली परंपरा सांगणार्‍या, सावित्रीबाईंची आरती ओवाळणार्‍या, राजमाता जिजाऊंचे पोवाडे गाणार्‍या, महाराणी ताराबाई, अहल्यादेवींची महती सांगणार्‍या, बहिणाबाई, रमाबाई, आनंदीबाईंच्या या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६२...

‘जी-२०’च्या अध्यक्षपदाने भारताच्या...

भारतानं जी-२० चं समुहाचं अध्यक्षपद स्वीकारणं ही खरं तर जागतिक पटलावरच्या भारताच्या वाटचालीला नवं वळण देणारी घटना आहे. या अध्यक्षपदाच्या काळात आपल्या देशाचं इतरांमधलं...

खरे समाजवादी बाळासाहेब...

बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत. एका जमान्यात शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे...

राऊतप्रकरणी न्या. देशपांडेंनीच...

"हा रस्ता अटळ आहे! अटळ आहे घाण सारी; अटळ आहे ही शिसारी एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल? अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा, होतील भुते माझ्या मना बन दगड" (विंदा) शिवसेनेचे...

पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व!

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते. माता-पिता...

नागपंचमीचे महत्त्व! असे...

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण 'नागपंचमी'चा! आपल्या कुटुंबाची नागभयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नागदेवतेचा...

श्रावणी सोमवार आणि...

यावर्षी 'श्रावणी सोमवार' हे व्रत  1, 8, 15 आणि 22 ऑगस्ट यादिवशी केले जाईल. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालण्याचा प्रघात आहे.  सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी...

आषाढी एकादशी – ...

10 जुलैला असलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने..... आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी! वर्षभरातील 24 एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या...

खोटे बोलत उद्धव...

मला मुख्यमंत्री करायचे नव्हते म्हणून उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीचा माझ्या नावाला विरोध होता, असे खोटे कारण त्यांनी सांगितले. शरद पवारांनी आग्रह धरल्याने...
Skip to content