ब्लॅक अँड व्हाईट

एमआयएमने दिला काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच सपा-उबाठाला इशारा

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये एआयएमआयएम पक्षाचे १२६ नगरसेवक निवडून आल्याने सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. मुस्लिम व्होट बँकेच्या जोरावर या पक्षाने मिळालेल्या यशामुळे काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांना मुस्लिम मतदारांनी इशारा घंटा दिली आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष असा बँड वाजवत हे पक्ष मुस्लिम मतदारांना वर्षानुवर्षे आकर्षित करीत असतात पण नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, हीच भावना मुस्लिम समाजात बळावली आहे. मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणावर एमआयएमला मतदान केले, हे निकालानंतरच उघड झाले. महाराष्ट्रात चार-पाच मोठे राजकीय पक्ष आघाडी किंवा युती करून एकमेकांच्या विरोधात लढत असतात. प्रकाश आंबेडकर किंवा रामदास आठवले यांच्या...

समाधान मिळवणे हा...

पुणे येथील वैष्णवी हगवणे आणि त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील फलटण येथील आरोग्य केंद्रामधील डॉ. संपदा मुंडे हिच्या आत्महत्त्येचे प्रकरण गेले तीन महिने देशभरात गाजत असतानाच...

बसSS झाले आता...

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा मालिकेत यजमान भारतीय संघाला मालिका गमवावी लागल्यामुळे सध्या भारतीय कसोटी संघाचा सारा मामला गंभीर बनलाय. गतवर्षी केन विल्यमसनच्या न्युझीलंड...

मुलामुलींसाठी आधी करिअर...

मी एका विवाहविषयक काम करणाऱ्या संस्थेत काम केलेले आहे. मासिकात विवाहोत्सुक मुलामुलींची माहिती प्रसिद्ध होत असे. त्यावरुन अनुरुप स्थळाचा पत्ता मिळत असे. हजारो लग्नं...

‘मी मराठी’ करणारे...

राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांना महाविकास आघाडीमध्ये बरोबर घ्यायचे की नाही ह्यावरून आता आघाडीतल्या सर्व घटकपक्षांची उलटसुलट चर्चा सुरू आहे. काँग्रेसने...

बिबट्यांची नवी पिढी...

भीती आणि वास्तवाच्या पलीकडे रात्रीच्या अंधारात घरामागे होणारी किर्रर्र... आणि दुसऱ्या दिवशी आढळणारे कुत्र्याचे अवशेष. महाराष्ट्रातील शहरांच्या वेशीवर बिबट्याचे अस्तित्त्व आता केवळ बातमी नाही,...

यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या...

ज्ञान आणि अनुभव यांचा साठा करायचा नसतो. ज्ञान वाटल्यानं वृद्धींगत होतं आणि अनुभवाची शिदोरी समृद्ध समाजासाठी योगदान देते. उद्योजकतेचं स्वप्न साकार करण्यासाठी डॉ. अजित...

तिसऱ्या प्रयत्नात भारतीय...

हरमनप्रीत कौरच्या यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आपल्या तिसऱ्या प्रयत्नात वन डे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घालून इतिहास रचला. या ऐतिहासिक जेतेपदामुळे...

महिला क्रिकेट संघाच्या...

तो क्षण… जेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौरने नादिन डिक्लर्कचा निर्णायक झेल पकडला, तेव्हा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर 52 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. ही...

भगवान विष्णू लक्ष्मीचे...

दिवाळीचा उत्सव संपल्यानंतर हिंदू परंपरेत तुळशी विवाहाच्या पवित्र सोहळ्याची लगबग सुरू होते. हा वार्षिक सोहळा केवळ एक धार्मिक विधी नसून, तो सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्याही...
Skip to content