ब्लॅक अँड व्हाईट

एमआयएमने दिला काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच सपा-उबाठाला इशारा

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये एआयएमआयएम पक्षाचे १२६ नगरसेवक निवडून आल्याने सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला आहे. मुस्लिम व्होट बँकेच्या जोरावर या पक्षाने मिळालेल्या यशामुळे काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांना मुस्लिम मतदारांनी इशारा घंटा दिली आहे. धर्मनिरपेक्ष पक्ष असा बँड वाजवत हे पक्ष मुस्लिम मतदारांना वर्षानुवर्षे आकर्षित करीत असतात पण नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, हीच भावना मुस्लिम समाजात बळावली आहे. मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणावर एमआयएमला मतदान केले, हे निकालानंतरच उघड झाले. महाराष्ट्रात चार-पाच मोठे राजकीय पक्ष आघाडी किंवा युती करून एकमेकांच्या विरोधात लढत असतात. प्रकाश आंबेडकर किंवा रामदास आठवले यांच्या...

.. आणि भारतीय...

चेन्नई येथे आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या जागतिक स्क्वॉश स्पर्धेत यजमान भारतीय संघाने आपली आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना चक्क विश्वचषकाला पहिल्यांदा गवसणी घालून एकच खळबळ...

‘धुरंधर’मधले रहमान डकैतचे...

रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना अभिनित 'धुरंधर' या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच धुमाकूळ घातला नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही एक मोठी चर्चा सुरू केली आहे....

जमालू जमालू काय,...

सोशल मीडियावर गेलो रे गेलो की, आदित्य धर दिग्दर्शित "धुरंदर"मधील अक्षय खन्नावरचे Fa 9 la गाण्यावर सामान्य माणसापासून सेलिब्रिटीजपर्यंत अनेकांचे नाच नाच रिल दिसतेय....

उंचावत चाललेल्या इमारती...

माणसे हवी आहेत.. कोकणात राहायला!, या माझ्या लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्या सकारात्मक अशा होत्या. गरजेनुसार जीवनशैली बदलत जाते. प्राधान्यक्रम बदलत जातात. नव्या पिढीला...

सौदीसह ६ आखाती...

संपूर्ण देशात बॉक्स ऑफिसवर तुफान चाललेल्या 'धुरंधर' या चित्रपटावर सहा आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट पाकिस्तानविरोधी असल्याचा आरोप करत आखातातल्या सौदी...

माणसे हवी आहेत.....

माझ्यासाठी कोकण म्हणजे ज्याला तळकोकण म्हणतात ते किंवा जे समुद्राच्या किनाऱ्यावर नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सिंधुदूर्ग हेही कोकणच. पण किनारपट्टीचा विचार केला तर...

अली सरदार जाफरी,...

तुम आओ गुलशन ए लाहोर से चमन बरदोशहम आये सुबह ए बनारस की रौशनी लेकरहिमालय की हवाओं की ताझगी लेकरफिर इस के बाद ये...

भारत चॅम्पियन्स‌‌ चषक...

भारतीय हॉकीने आपले शतक दिमाखात साजरे केले आहे. १९२४ साली आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची स्थापना झाली आणि अवघ्या एका वर्षात इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना ग्वाल्हेर...

मुंबई मराठी माणसाचीच!...

मुंबई आणि मराठी माणूस हे नाते भावनिक आहे. या भावनिक नात्यावर गेली कित्येक वर्षे मुंबईचे राजकारण चालते. देशात जो राजकीय कल असतो तो मुंबईत...
Skip to content