बॅक पेज

गाईल्स ढाल आंतरशालेय क्रिकेटमध्ये ‘ज्ञानदिप’ उजळला!

नवी मुंबई येथील करावे गावातील ज्ञानदिप‌ सेवा मंडळ शाळेने मुबईच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत‌ प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या १४ वर्षांखालील गाईल्स ढाल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत‌ पहिल्यांदाच जेतेपद पटकावून नवी मुंब‌ईच्या आंतरशालेय क्रिकेटमध्ये नवा अध्याय रचला. ही मानाची स्पर्धा जिंकणारी ज्ञानदिप‌ सेवा मंडळ ही नवी मुंबईतील पहिली शाळा ठरली. मुंबई शालेय क्रीडा‌ संघटनेतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेला मोठा इतिहास आहे. यंदाचे या स्पर्धेचे १२४वे वर्ष होते. या स्पर्धेत तब्बल १९४ शालेय संघानी भाग घेतला होता. याच स्पर्धेतून मुंबईला अनेक दिग्गज खेळाडू मिळाले, ज्यांनी पुढे भारताचेदेखील प्रतिनिधित्व केले. त्यामुळे या स्पर्धेत...

ऑनलाईन वीजबिल भरण्यास...

आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत एका क्लिकवर ग्राहकसेवा देणाऱ्या महावितरणच्या ऑनलाईन वीजबिल भरण्यास तब्बल ६५ टक्के ग्राहकांनी पसंती दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या तीन वर्षांमध्ये ऑनलाइन...

पहिल्याच तिमाहीत उत्पादन...

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने आर्थिक वर्ष 2023-24 (Q1 FY24) यात पहिल्या तिमाहीत उत्पादन आणि विक्री दोन्ही याबाबतीत विक्रमी कामगिरी केली आहे. पहिल्या तिमाहीत गरम...

महाविकास आघाडीतून बिभीषण...

भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घाणरेडे राजकारण सुरू आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणाची...

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना...

मुंबई, दि. ४ (विशेष प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे हयात असलेले पती किंवा पत्नी यांना घरकाम, वाहनचालक तसेच दूरध्वनी...

मुख्यमंत्र्यांनी केला स्वच्छता...

पंढरीची वारी व पालखी सोहळ्याच्या माध्यमातून स्वच्छतेचा मूलमंत्र राज्यातील घराघरात पोहोचेल आणि स्वच्छता अभियान लोकचळवळ बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी...

आदित्य ठाकरेंना संपवणारा...

जसे उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याच्या प्रक्रियेत शकुनीमामाची भूमिका संजय राजाराम राऊत यांनी वठवली आहे तशीच भूमिका वरूण सरदेसाई आदित्य ठाकरेंच्या राजकीय आयुष्यात वठवित आहेत....

कृषि संजीवनी प्रकल्पाच्या...

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करून, त्यामध्ये विदर्भातील ऊर्वरित पाच जिल्हयांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या राज्य  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात...

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला...

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असे नाव देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ११ हजार ३३२ कोटी रुपये खर्चाचा हा...

केळी विकास महामंडळासाठी...

खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी जळगाव येथे विभागीय आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येईल. तसेच केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल. त्याचबरोबर बोदवड...
Skip to content