नवी मुंबई येथील करावे गावातील ज्ञानदिप सेवा मंडळ शाळेने मुबईच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या १४ वर्षांखालील गाईल्स ढाल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच जेतेपद पटकावून नवी मुंबईच्या आंतरशालेय क्रिकेटमध्ये नवा अध्याय रचला. ही मानाची स्पर्धा जिंकणारी ज्ञानदिप सेवा मंडळ ही नवी मुंबईतील पहिली शाळा ठरली. मुंबई शालेय क्रीडा संघटनेतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेला मोठा इतिहास आहे. यंदाचे या स्पर्धेचे १२४वे वर्ष होते. या स्पर्धेत तब्बल १९४ शालेय संघानी भाग घेतला होता. याच स्पर्धेतून मुंबईला अनेक दिग्गज खेळाडू मिळाले, ज्यांनी पुढे भारताचेदेखील प्रतिनिधित्व केले. त्यामुळे या स्पर्धेत...
भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात 31-3-2023 पर्यंत 81,938 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. देशभरातील पशुवैद्यकीय...
नागरिकांना, आधार संबंधित सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विशेष "आधार सेवा केन्द्रांची" (आस्क) उभारणी भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) केली आहे. मुंबईतील अंधेरी...
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने (एमओईएस) वर्ष 2020 मध्ये ‘भारतीय भूप्रदेशात झालेल्या हवामान बदलाचे मूल्यमापन’ हा अहवाल प्रसिध्द केला आहे. यामध्ये भारतीय उपखंडावर झालेल्या हवामान...
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत महाराष्ट्रात एप्रिल 2022 ते मार्च 2023 अखेरपर्यंत 52 लाख 53 हजार 324 कर्जप्रकरणे मंजूर झालेली आहेत. या योजनेतंर्गत कर्ज वितरित करण्यात महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य ठरले...
डिस्कॉम्सची(वीज वितरण कंपन्या) आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, या वीज वितरण कंपन्यांच्या लेखापरीक्षण, अहवाल निर्मिती, देयक निर्मिती आणि राज्यांकडून पुरवल्या जाणाऱ्या अनुदान प्रक्रियेत सुसूत्रता आणून, सरकारने अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत.
या क्षेत्राच्या शाश्वततेसाठी...
राजकोट येथे विकसित करण्यात आलेल्या नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे देशभरात हवाई वाहतुकीद्वारे संपर्क वाढवण्याबाबत पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेला मोठी चालना मिळणार आहे. अडीच हजार एकराहून अधिक...
इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) गांधीनगर येथे आयोजित सेमीकॉन इंडिया 2023 परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये सेमीकॉन इंडिया फ्युचर डिझाईन डीएलआय योजनेअंतर्गत आणखी दोन सेमीकंडक्टर डिझाइन स्टार्टअप...
देशातील वाघांचे संरक्षण करणे आणि जैवविविधतेचे जतन करण्याच्या उद्देशाने, भारत सरकारने 1973 मध्ये 'प्रोजेक्ट टायगर' हा एक महत्वाकांक्षी सर्वांगीण व्याघ्र संवर्धन प्रकल्प सुरू केला. गेल्या पन्नास वर्षात व्याघ्र संवर्धनात लक्षणीय प्रगती करत प्रोजेक्ट...