हरारे येथे झालेल्या १९ वर्षांखालील युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या भारतीय संघाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करून जेतेपदाचा शानदार षटकार ठोकला. उभय संघात २०२२मध्येदेखील अंतिम फेरीत लढत झाली होती. त्यावेळीदेखील भारतीय युवा संघच सरस ठरला होता. त्याच विजयाची पुनरावृत्ती भारतीय संघाने ४ वर्षांनतर पुन्हा हरारेत करुन दाखवली. गतवेळचा पराभवाचा बदला इंग्लंड संघाला घेता आला नाही. कारण भारतीय संघाने त्यांना तशी संधीच दिली नाही. सामन्यातील महत्त्वाची नाणेफेक भारताने जिंकून इंग्लंडसमोर विजयासाठी ४१२ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले. भारताचा युवा धडाकेबाज फलंदाज, अवघ्या १४ वर्षीय वैभव सुर्यवंशीने ८० चेंडुत १५ चौकार...
गोव्यात आजपासून सुरू होत असलेल्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील बाल्यावस्थेतील धैर्य, सर्जनशीलता आणि स्वप्नांचा शोध घेणाऱ्या पाच चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे....
बालदिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल चषक १४ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा उद्या, १५ नोव्हेंबरला आणि सर्वांसाठी खुली बुद्धिबळ स्पर्धा १६ नोव्हेंबर...
तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकने 'तंत्रभूमी' म्हणून स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे, आणि या परिवर्तनाचे खरे शिल्पकार आहेत जितेंद्र शाह यांच्यासारखे उद्योजक. असे...
दिवाळीचा झगमगाट आणि फराळाचा सुगंध वातावरणात विरतो न विरतो तोच, महाराष्ट्रातील घराघरांत तुळशी विवाहाची आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या भव्य लग्नसोहळ्यांची चाहूल लागते. चातुर्मासाच्या चार...
१४वी अॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स आशियाई अजिंक्यपद स्पर्धा येत्या ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात रंगणार आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आयोजनाखाली...
देशातले मोदी सरकार शेतीला आणि कृषी व पूरक व्यवसायाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना उद्योजक बनवणाऱ्या दहा सर्वात महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती...
आपल्याकडे साहित्यसंमेलन, विज्ञानसंमेलन, नाट्यसंमेलन, कवीसंमेलन वैगेरे नियमित आयोजित केली जातात, पण कुस्तीसंमेलनाचेदेखील राज्यात गेली तीन वर्षं शानदार आयोजन केले जात आहे, याची माहिती फार कमी...
गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त,...
आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच...