HomeArchiveमाँसाहेब मीनाताई ठाकरे...

माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृतीदिनानिमित्त वर्सोव्यात खाऊवाटप

Details
माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मृतीदिनानिमित्त वर्सोव्यात खाऊवाटप

    07-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे शिवसेना वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सेंट कॅथरिन होम्समधील अनाथ मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले.
 
 
यावेळी वर्सोवा विधानसभा संघटक यशोधर (शैलेश) फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, नगरसेविका प्रतीमा खोपडे, शाखाप्रमुख सतीश परब, सिद्धेश चाचे, सुबोध चिटणीस, सुधाकर अहिरे, नंदिता खान, उपशाखाप्रमुख जयवंत शिंदे, मोहन चाळके, संजय मोरे, गटप्रमुख नंदू खानविलकर, निलेश देवकर, रमेश राठोड, नरेंद्र चिखलीकर आदी उपस्थित होते.
 

 
 

 

 
 

 
 
 

 

 ”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे शिवसेना वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सेंट कॅथरिन होम्समधील अनाथ मुलींना खाऊचे वाटप करण्यात आले.
 
 
“यावेळी वर्सोवा विधानसभा संघटक यशोधर (शैलेश) फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, नगरसेविका प्रतीमा खोपडे, शाखाप्रमुख सतीश परब, सिद्धेश चाचे, सुबोध चिटणीस, सुधाकर अहिरे, नंदिता खान, उपशाखाप्रमुख जयवंत शिंदे, मोहन चाळके, संजय मोरे, गटप्रमुख नंदू खानविलकर, निलेश देवकर, रमेश राठोड, नरेंद्र चिखलीकर आदी उपस्थित होते.”

 

 
 

 

 
 

 
 
 

 

 

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content