Tuesday, March 11, 2025
HomeTagsTourism

Tag: Tourism

पर्यटनाच्या खिजगणतीतही नसलेली मुर्डीची ऐतिहासिक...

धन्य ते गुरू आणि शिष्य! भारताचे पहिले...

काळा घोडा महोत्सवातल्या पर्यटकांना पालिका...

मुंबईतल्या फोर्ट परिसरात सध्या काळा घोडा कलामहोत्सव...

पर्यटनाच्या खिजगणतीतही नसलेली मुर्डीची ऐतिहासिक शाळा!

धन्य ते गुरू आणि शिष्य! भारताचे पहिले सिनिअर रँग्लर, मुर्डी गावचे सुपुत्र रघुनाथ परांजपे यांनी १९३८ साली यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक शाळा उभारली होती. ही शाळा ऐतिहासिकदृष्टीने तर महत्त्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या शाळेला त्यांनी आपल्या गुरूंचे नाव दिले होते. ‘गोपाळ कृष्ण गोखले मराठी शाळा मुर्डी’ हे गुरू म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखले. मोहनदास करमचंद गांधी यांचे राजकीय गुरू. ही इमारत १९३८च्या दरम्यान बांधली. त्यामध्ये तळमजल्यावर पहिली ते चौथी प्राथमिक शाळा व पहिल्या मजल्यावर वाचनालय सुरू केले. वाचनालयाला आपल्या वडिलांचे ‘पु. के....

पर्यटनाच्या खिजगणतीतही नसलेली...

धन्य ते गुरू आणि शिष्य! भारताचे पहिले सिनिअर रँग्लर, मुर्डी गावचे सुपुत्र रघुनाथ परांजपे यांनी १९३८ साली यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक शाळा...

काळा घोडा महोत्सवातल्या...

मुंबईतल्या फोर्ट परिसरात सध्या काळा घोडा कलामहोत्सव सुरू आहे. या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह देशभरातील पर्यटक येत आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचतगटांनीदेखील...

आयएटीओ घडवेल मध्य...

देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी तीन क्रांती आवश्यक आहेत. पहिली हरित क्रांती, दुसरी औद्योगिक क्रांती आणि तिसरी पर्यटन क्रांती. देशात आणि मध्य प्रदेशात पर्यटन क्रांती घडवून...

पर्यटनासाठी महाराष्ट्राची ‘महाराष्ट्र...

महाराष्ट्राचे पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या दोन प्रमुख संस्था पर्यटन विभागांतर्गत असल्या तरी त्यांचे बोधचिन्ह, घोषवाक्य यामध्ये तफावत होती. ती तफावत आता दूर...

१५ लाखांहून जास्त...

राजस्थानमधील नाथद्वारा येथील 'विश्वास स्वरूपम'ने नोव्हेंबर २०२२मध्ये उद्घाटन झाल्यापासून एक महत्वपूर्ण टप्पा गाठताना १५ लाखांहून अधिक पर्यटकांचे स्वागत केले आहे. या वास्तूला 'स्टॅच्यू ऑफ...

पर्यटकांना आकर्षित करते...

भारतात पर्यटन क्षेत्र वेगाने वृद्धींगत होत आहे. इतकेच नव्हे तर, देशातील आर्थिक वृद्धी व गुंतवणूक  संधींना पर्यटन उद्योगामुळे प्रचंड चालना मिळत आहे. भारतातील समृद्ध संस्कृती, इतिहास आणि  नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. सरकारी उपक्रम, तंत्रज्ञानातील प्रगती  आणि ग्राहकांच्या आवडीनिवडींमधील बदल यामुळे पर्यटन उद्योगक्षेत्रात लक्षणीय परिवर्तन घडून येत  असून, त्यामुळे या उद्योगाकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे. २०१९मध्ये प्रवास आणि पर्यटनावर १४० बिलियन डॉलर्स खर्च केले गेले होते. २०३० सालापर्यंत ही रक्कम ४०६ बिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. स्मार्ट शहरे विकसित करणे आणि वाहतुकीमध्ये  सुधारणा घडवून आणण्यासारख्या पर्यटनाच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये प्रगती घडवून आणण्याच्या  सरकारच्या प्रयत्नांमुळे या वाढीला चालना मिळत आहे. टाटा ऍसेट मॅनेजमेंटचे प्रॉडक्ट्स विभागाच्या प्रमुख शेली गंग सांगतात की, मूलभूत गरजांव्यतिरिक्त इतरत्र खर्च करण्यायोग्य उत्पन्नात होत असलेली वाढ आणि मध्यमवर्गीयांची वाढती लोकसंख्या यामुळे  प्रवास व फुरसतीच्या वेळेवर खर्च करणाऱ्या भारतीयांची संख्यादेखील वाढत आहे. अनुभव घेण्यासाठी  प्रवास करणाऱ्या मिलेनियल्सच्या वाढत्या लोकसंख्येमुळे या ट्रेंडला अजून जास्त चालना मिळत आहे.  भारतात एकूण पर्यटनापैकी ९९% देशांतर्गत पर्यटन आहे. टाटा ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने नुकताच देशातील पहिला 'टाटा निफ्टी इंडिया टुरिजम इंडेक्स फंड'  आणला आणि गुंतवणूकदारांना भारतातील वेगाने वृद्धींगत होत असलेल्या प्रवास, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करवून दिली. हा फंड देशांतर्गत पर्यटनाशी संबंधित  आहे, ज्याची देशातील एकूण पर्यटनातील हिस्सेदारी ९९% आहे. परदेशात प्रवास करणाऱ्या तसेच  भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या त्यांच्या मानाने खूपच कमी आहे. खूप मोठ्या लोकसंख्येची आर्थिक क्षमता वाढत असणे ही पर्यटन क्षेत्राच्या वृद्धीसाठी एक लक्षणीय संधी आहे. बजेटमध्ये सहज बसतील, भरपूर अनुभव मिळवून देतील अशी आरामदायी ठिकाणे, थेट  विमानसेवेची आणि शिथिल व्हिजा नियमांची सुविधा यांचा भारतीय प्रवासी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत  आहेत. भारतातील समृद्ध संस्कृती व परंपरा, ऐतिहासिक ठिकाणे आणि वैविध्यपूर्ण निसर्गरम्य दृश्ये यामुळे दरवर्षी हजारो पर्यटक आकर्षित होतात. जादुई हिमालयापासून मनमोहक समुद्रकिनाऱ्यांपर्यंत, डोळे दिपवून टाकणाऱ्या सणांपासून ते जगप्रसिद्ध स्मारकांपर्यंत अनेक वेगवेगळी आकर्षणे भारतात  आहेत. भारतातील विविधता भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करते, पर्यटन ...

रेसिपी पाठवा आणि...

राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन  संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसिपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने  आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी  दिली. स्पर्धेतील 15 सर्वोत्कृष्ट रेसिपींना प्रत्येकी 10 हजार रुपये, 40 रेसीपींना प्रत्येकी 5 हजार रुपये तर उत्कृष्ट 100 रेसिपींना प्रत्येकी 2 हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील. शिवाय  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे  प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे.  https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे. महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही देश आणि जगभरात लोकप्रिय आहे. राज्याच्या विविध  भागातील मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी,...

पर्यटक वाहनचालकांसाठी नवीन...

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यटक वाहनचालकांसाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत कोणताही पर्यटक वाहनचालक ऑनलाईन पद्धतीने “अखिल भारतीय पर्यटक प्राधिकरण / परवाना”साठी...

महाराष्ट्राच्या पर्यटनावर व्हिडिओग्राफी...

महाराष्ट्राच्या पर्यटन संचालनालयामार्फत १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ‘महा व्हिडिओग्राफी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, वारसा इत्यादी दर्शविणे...
spot_img

Create a website from scratch

With Newspaper Theme you can drag and drop elements onto a page and customize them to perfection. Try it out today and create the perfect site to express yourself!

Skip to content