टॉप स्टोरी

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल प्रशासन प्रवासात हे एक मोठे पाऊल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदा मार्चमध्ये याची घोषणा केली होती. डिजिप्रवेश ही एक जलद, सुरक्षित, आधार-सत्यापित ओळख व्यवस्थापनप्रणाली आहे, जी जुन्या मॅन्युअल चेक-इनला एका अखंड डिजिटल अनुभवाने बदलते. या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रालयात सुरू झालेल्या डिजिप्रवेशमध्ये अपॉइंटमेंट शेड्यूलिंगपासून ते फेशियल व्हेरिफिकेशन आणि रिअल-टाइम क्यूआर-कोड...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज काल रात्री उशिरा फ्रान्समध्ये जोरदार स्वागत झाले. पॅरिसच्या विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे तेथील भारतीयांनी उत्साहपूर्ण वातावरणात पंतप्रधानांचे स्वागत केले....

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील...

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील तीनही घटक पक्षांनी आपापली ताठर भूमिका कायम ठेवल्याने हा तिढा अजूनही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सर्वात...

येत्या बुधवार-गुरूवारी मुंबईतल्या...

२४०० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी येत्या बुधवारी, ५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, ३० तासांच्या कालावधीत...

भारतात १०० रुपये...

भारत लवकरच मजबूत आणि उच्च दर्जाच्या कॉमन कॉम्प्युटिंग सुविधेसह किफायतशीर किंमतीत आपले स्वतःचे सुरक्षित स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल सादर करेल. त्याचप्रमाणे अडीच ते...

अनेक साखर कारखान्यांचे...

यंदा अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लवकर बंद होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम साधारणतः मार्चअखेरीस बंद व्हायला सुरुवात होते. काही...

उद्धव ठाकरे यांचा...

शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली असून पक्षाला...

पंतप्रधान मोदींकडून युद्धनौका,...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुंबईत भारतात तयार करण्यात आलेली निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे एकाचवेळी लोकार्पण केले. या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील...

उत्पादन क्षेत्रातील हंगामी...

रोजगार आणि मनुष्यबळ गतिविधींमध्ये क्रांती घडवणारी भारताची आघाडीची स्टाफिंग सोल्यूशन्स कंपनी, टीमलीझ सर्व्हिसेसने “अ स्टाफिंग पर्स्पेक्टिव्ह ऑन मॅन्युफॅक्चरिंग” अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या...

महावितरणच्या अभय योजनेला...

बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात...
Skip to content