टॉप स्टोरी

महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा ‘यलो अलर्ट’!

जानेवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात अचानक लक्षणीय बदल घडून येत आहेत. राज्यभरात हिवाळ्याची थंडी हळूहळू कमी होत असतानाच, वातावरणातील बदलांमुळे अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD), उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज, 27 जानेवारी रोजी अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामानातील हा बदल नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि विशेषतः शेतीवर परिणाम करणारा ठरू शकतो. सध्याच्या या हवामान बदलाची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे उत्तर भारतावर सक्रिय असलेला पश्चिमी चक्रावात (Western Disturbance), ज्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. दुसरे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरावरून...

एका फ्लॅटचे दोन...

एका मोठ्या कुटुंबाला अधिक प्रायव्हसीची गरज आहे किंवा वाढत्या शहरात भाड्याने उत्पन्न मिळवण्याची संधी आहे, अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील अनेकजण आपल्या मोठ्या अपार्टमेंट, फ्लॅटचे...

उद्याच्या ‘छठ पूजे’वर...

सध्या अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातच 'चौध्रुवीय कोल' स्थितीही निर्माण झाली आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र पणजीच्या...

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष...

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात...

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी...

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला...

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती....

दोन वर्षांत कोकणातील...

बीएससी कृषी अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांपेक्षा, कृषी अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान आणि अन्न तंत्रज्ञानातील तीन बीटेक कार्यक्रमांसह संलग्न कार्यक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांचे प्रमाण तुलनेने जास्त आहे....

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी...

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ...

‘पीएफ’ काढायचाय? जाणून...

भविष्य निर्वाह निधीची (PF) उपलब्धता सुलभ करण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे देशातील तमाम ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदाची...
Skip to content