निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. तामिळनाडूत स्टालिन सरकारला धक्का बसण्याची शक्यता असून केरळात कांटे की टक्कर होण्याचा अंदाज आहे.
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत असला तरी ममता बॅनर्जी पुन्हा एकदा सत्तेत परतण्याची शक्यता ओपिनियन पोलमध्ये वर्तवली आहे. 294 जागांच्या बंगाल विधानसभेत बहुमतासाठी 148 जागा आवश्यक आहेत. तृणमूल काँग्रेस (TMC)ला 155 ते 170...
जानेवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात अचानक लक्षणीय बदल घडून येत आहेत. राज्यभरात हिवाळ्याची थंडी हळूहळू कमी होत असतानाच, वातावरणातील बदलांमुळे अवकाळी पावसाचे सावट निर्माण...
भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातल्या पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य तसेच सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातल्या एकूण 89 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 31 पोलीस...
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांची केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून...
दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकांच्या सत्रांत पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने पहिल्याच दिवशी तब्बल १४ लाख ५०...
या हंगामात हवामानाचा लहरीपणा सुरूच असून देशभरासह राज्याच्या काही भागात आता नव्याने थंडीचे पुनरागमन होत आहे. राज्यात सध्या हवामानाचे संमिश्र स्वरूप अनुभवायला मिळत आहे....
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुरूवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २२७ जागांपैकी ८९ जागा जिंकत भारतीय जनता पार्टी (भाजपा) सर्वाधिक प्रभावी ठरली. भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवत...
पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशभरातील बँक कर्मचारी व अधिकारी येत्या २७ जानेवारीला देशव्यापी संपावर जाणार असल्याची घोषणा युनायटेड फोरम ऑफ बँक...
बुलेट ट्रेन प्रकल्पातल्या पालघरमधल्या दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या प्रकल्पाअंतर्गत राज्यातला हा पहिला पर्वतीय बोगदा आहे. विरार...
पुण्यातले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाचे बांधकाम तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाची कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठिी येत्या ९ जानेवारी...