मुंबईत झालेल्या २६ / ११चा मास्टरमाईंड तव्वहूर राणा सध्या एनआयएच्या ताब्यात असून साधारण १२ वाजल्यापासून त्याच्या चौकशीला सुरूवात होईल. या चौकशीत राणाचा पाकिस्तानमधला बोलविता धनी कोण, त्याला पैसा पुरवणारा कोण तसेच त्याचे भारतातले जाळे शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर आणि कोर्टकचेऱ्यांचा मार्ग खंडित झाल्यानंतर काल तव्वहूर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण झाले. अमेरिकेच्या बुखारेस्टमधून दिल्लीत आणण्यात आलेला राणा सध्या एनआयएच्या ताब्यात आहे. काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याला एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी राणाला चौकशीसाठी २० दिवसांची पोलीस कोठडी मागितली. परंतु...
भारतीय शेअर बाजार सध्या मंदीच्या तडाख्यात सापडलेला आहे. 1996नंतर तब्बल 28 वर्षांनंतर बाजार असा सलग घसरणीच्या चक्रव्यूहात फसलेला दिसत आहे. गेल्या 5 महिन्यांपासून शेअर...
विवाहासाठी जोडीदाराची निवड करताना २९% महिला तसेच ४७% पुरुष प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, ३९% महिला आपला जोडीदार सुसंगत...
देशाचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा मंत्रालयाने सोमवारी, 17 फेब्रुवारी रोजी याची अधिसूचना जारी केली....
26/11च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आरोपी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे आज सकाळी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज काल रात्री उशिरा फ्रान्समध्ये जोरदार स्वागत झाले. पॅरिसच्या विमानतळावर पंतप्रधान मोदी यांचे तेथील भारतीयांनी उत्साहपूर्ण वातावरणात पंतप्रधानांचे स्वागत केले....
नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील तीनही घटक पक्षांनी आपापली ताठर भूमिका कायम ठेवल्याने हा तिढा अजूनही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या सर्वात...
२४०० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी येत्या बुधवारी, ५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, ३० तासांच्या कालावधीत...
भारत लवकरच मजबूत आणि उच्च दर्जाच्या कॉमन कॉम्प्युटिंग सुविधेसह किफायतशीर किंमतीत आपले स्वतःचे सुरक्षित स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल सादर करेल. त्याचप्रमाणे अडीच ते...