न्यूज अँड व्ह्यूज

‘वसई विरार’ प्रकरणात इडीचा हलगर्जीपणा भोवला!

"Crime of violence strikes out the body but economic crime strikes at the soul of society" हे वचन आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांना प्रथम मुंबई उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयाने मुक्त केल्याचे वृत्त झळकले. वास्तविक पवार यांना बेफाम बेहिशेबी संपत्ती कमावल्याचा (PMLA) केंद्र सरकारच्या आरोप इडी यंत्रणेने ठेवला होता. मुंबई उच्च न्यायालयाने पवार यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर 'आम्ही सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहोत, म्हणून तोवर पवार यांना मुक्त करू नये' अशी विनंती इडीने केल्यानंतरही उच्च न्यायालयाने ही विनंती धुडकावून लावली हॊती....

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व!

आज श्रीकृष्ण जन्माष्टमी! पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. त्याने बालपणापासून आपल्या असाधारण कर्तृत्त्वाने भक्तांवरील संकटे दूर केली. प्रतिवर्षी भारतामध्ये मंदिरे, धार्मिक संस्था...

NPS आणि अटल...

राष्ट्रीय पेन्शन (निवृत्ती वेतन) प्रणाली (एनपीएस) आणि अटल पेन्शन योजने (एपीवाय) अंतर्गत एकत्रितपणे नोंदवल्या गेलेल्या ग्राहकांची संख्या 6.62 कोटीच्या पुढे गेली आहे आणि व्यवस्थापना...

ड्रोनच्या सहाय्याने पकडली...

वीजबिलाच्या थकबाकीसाठी बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून वीजचोरी करणाऱ्या चोराचा महावितरण केडगाव विभागाने ड्रोनच्या सहाय्याने छडा लावला आहे....

चंद्रानंतर शनिवारपासून ‘सूर्या’ला...

यशस्वी चांद्रयान मोहिमेनंतर, भारत पहिल्या सूर्यमंडलाच्या मोहिमेसाठी सज्ज आहे. या मोहिमे अंतर्गत “आदित्य-एल 1”, हे यान इस्रो 2 सप्टेंबर रोजी प्रक्षेपित करण्याची शक्यता असून...

१ सप्टेंबरपासून चिपी...

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदूर्ग ही विमानसेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित सुरू करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी...

74 वर्षे उलटून...

74 वर्षे उलटून गेली तरी विंदाच्या कवितेला अजूनही भरभरून प्रतिसाद! मर्ढेकर, बोरकर, पाडगावकर, ग्रेस आणि इंदिरा यांनाही उस्फुर्त दाद!! स्थळ होते मुंबईतल्या साठ्ये महाविद्यालयाचे...

कोळशाच्या अखंड वाहतुकीसाठी...

कोळसा मंत्रालयाने कोळसा वाहतुकीसाठी रेल्वे-सागरी-रेल्वे मार्गाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला असून देशांतर्गत कोळशाच्या कार्यक्षम वाहतुकीसाठी रेल्वे-सागरी-रेल्वे (आरएसआर) एकात्मिक  वाहतूक मार्गाचा वापर करणे हा यामागचा...

केंद्रीय पशुपालन मंत्रालयाला...

केंद्र सरकारच्या पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने, महामारी सज्जता आणि प्रतिसाद अंतर्गत भारतातील प्राण्यांची आरोग्य सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी जी-20 महामारी निधीअंतर्गत एक प्रस्ताव सादर...

कांद्याच्या रब्बी हंगामासाठी...

कांद्याची महाबँक ही संकल्पनाही राबवण्यात येत असून यासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती निर्णय घेत आहे. 13 ठिकाणी कृषक समृध्दी प्रकल्प उभारणार...
Skip to content