मुंबईच्या पुस्तक बाजारात देशात अद्याप प्रकाशित न झालेले पुस्तक उपलब्ध होण्याच्या अनेक वाटा आहेत. या देशात कधीही प्रकाशित होऊ न शकलेली पुस्तकेही येथे उपलब्ध असतात. काँग्रेस राजवटीतही प्रख्यात उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी आपले साम्राज्य कसे उभारले याची इथंबूत माहिती देणाऱ्या (लेखक अर्थातच परदेशीं) पुस्तकावरही बंदी आणण्यात आली होती हे चाणाक्ष वाचकांना आठवत असेलच! हल्ली तर इंटरनेटचा जमाना आहे. एका सेकंदात इकडची कॉपी तिकडे जाऊ शकते तर पुस्तकाची पाने इकडून तिकडे पाठवणे म्हणजे हातचा मळच जणू! माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लिहिलेल्या 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' या पुस्तकाने...
नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी साधूग्राम वसवण्यासाठी तपोवन भागातील वृक्ष तोडणार असल्याच्या चर्चेने आता प्रत्येकजण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. मुख्य म्हणजे सत्ताधारी महायुतीतच आता ह्यावरून...
एका घरगुती समारंभानिमित्त गेल्या आठवड्यात कोकणात जायचे होते. आधी मला वाटले की महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती आहे, लगेचच आरक्षण, तिकीट मिळेल. माझा फुगा लगेचच फुटला....
प्रिय राज्यमंत्री योगेश दादूस,
पेशंट लाडकी बहीण यशवंतीचा सप्रेम नमस्कार...
दादूस, तुला त्रास देत आहे, माफी असावी. खरंतर मला मुंबईला जायचे होते. पण काल चिपळूणहून निघून...
इंडिया गेटचा विशाल आणि हिरवागार परिसर ही राजधानी दिल्लीची आणि पर्यायाने भारताची शान आहे. तिथे परवा दिल्लीतील वाढत्या वायूप्रदूषणाविरोधात निदर्शने सुरु झाली. निदर्शक वाहतूक...
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवाभाऊंनी एका सरकारी निर्णयाद्वारे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी सौजन्याने वागण्याचा आदेश जारी केल्याचे सर्व वर्तमानपत्रे आणि माध्यमांनी जाहीर केले होते. अद्यापी याबाबत सरकारने...
नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया ऐन भरात आहे. सध्याच्या अनुमानानुसार जि.प. व पं.स. निवडणुका संपल्यावर, डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहात मनपांच्या निवडणुकांची घोषणा होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या...
भारतीय राजकारणात डावपेच जाणणारे सर्वात अनुभवी नेते म्हणून शरद पवार यांच्या नावाची सतत चर्चा असते. किंबहुना चर्चेत कसे राहायचे याची कला शरद पवार यांना...
बिहार विधानसभा निवडणुकीत 'निमो' म्हणजेच नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी ह्यांच्या एनडीए आघाडीला भरघोस मतांनी बिहारच्या जनतेने निवडून दिले. विरोधी पक्षांनी उठवलेले निवडणूक आयोगाविरूद्धच्या आरोपांचे...
ठाणे राज्यातील असे शहर आहे की, या शहरात दिवाळी असो-नसो बाराही महिने रात्री-अपरात्री फटाके वाजतच असतात. गेल्या काही दिवसांतील मध्यरात्रीनंतरच्या फटाके वाजवण्याच्या प्रकाराची पोलीस...