एनसर्कल

169पैकी 154 मते मिळवत भारताची आयएमओ परिषदेवर फेरनिवड

आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (आयएमओ) परिषदेत भारताची श्रेणी 'ब'मध्ये फेरनिवड झाली आहे. यात, आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक रस असलेल्या 10 देशांचा समावेश आहे. लंडनमधल्या 34व्या आयएमओ असेम्ब्लीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारताने या श्रेणीत सर्वाधिक मते मिळवली. 169 वैध मतांपैकी 154 मते मिळवण्यात भारताला यश आले. केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हा निकाल भारताच्या वाढत्या जागतिक सागरी प्रभावाला मिळालेले मोठे समर्थन असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या इंडिया मेरीटाईम वीकच्या यशस्वी आयोजनानंतर लगेचच भारताची फेरनिवड झाली आहे. यात 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारताच्या विकसित होत असलेल्या सागरी क्षमता यात प्रदर्शित झाल्या होत्या. या कार्यक्रमाने गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा अवलंब, बंदरप्रणित विकास...

1 ऑक्टोबरपासून रेल्वे...

आरक्षण प्रणालीचा लाभ सर्वप्रथम सामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावा आणि गैरवापर करणाऱ्या घटकांकडून होणारा वापर टाळ्याकरीता येत्या 1 ऑक्टोबर 2025पासून, रेल्वेच्या सामान्य आरक्षणाच्या सुरुवातीच्या पहिल्या 15...

10 महिला अधिकारी...

नारीशक्ती आणि विकसित भारताच्या संकल्पनेचे स्मरण करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल तिन्ही सेनादलांतील महिलांच्या ‘समुद्र प्रदक्षिणा’, या ऐतिहासिक पृथ्वीप्रदक्षिणा नौकानयन मोहिमेला...

पश्चिम घाट परिसरातल्या...

भारतीय शास्त्रज्ञांनी एस्परगिलस सेक्शन निग्रीमधील लपलेल्या विविधतेचा नुकताच उलगडा केला आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुण्यातल्या एमएसीएस-अघारकर, या स्वायत्त संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ...

वाचनीय, चिंतनीय व...

'मृत्युंजय भारत' या पुस्तकाचा  प्रकाशन सोहळा पुण्यात नुकताच प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाला.‌ हे पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह,...

या आहेत पावसाच्या...

जगभरातील पावसाच्या काही भन्नाट आणि हटके गोष्टी: 1. भारतातल्या मेघालयमधील मॉसिनराम हे गाव जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. इथे दरवर्षी सुमारे 11,971 मिमी पाऊस...

इंटरनॅशनल योगा ट्रेनर...

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. सध्या जगभर भारतीय योगशास्त्राबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक भारतीय तरुणही आता करिअरच्या दृष्टीने योगाकडे पाहू लागले आहेत. त्यामुळे...

भरत गिते ‘बिझनेस...

तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गिते फ्रँकफर्ट येथील महाराष्ट्र-युरोप बिझनेस फोरममध्ये ‘बिझनेस आयकॉन ऑफ द इयर २०२५’ या प्रतिष्ठित पुरस्काराने...

छत्रपती शिवरायांचा इतिहास...

भारतीय रेल्वेची गौरवयात्रा अंतर्गत आजपासून सुरू होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

भारताच्या स्वच्छ हवा...

पेटीएमने युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅमसोबतच्या (यूएनईपी) सहयोगात आणि पेटीएम फाउंडेशनच्या पाठिंब्याने एअर क्वॉलिटी अ‍ॅक्शन फोरमच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात नुकतीच झाली आहे. या उपक्रमाचा उद्देश...
Skip to content