छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यात राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज...
पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर येथील महायुतीच्या चारही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचे आहे. पुणेकर खूप हुशार आहेत. एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल तर ते...
इकोफाय ही भारतातील ग्रीन-ओन्ली नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) आणि विद्युत हा इलेक्ट्रिक तीन-चाकीचे संपादन अधिक किफायतशीर करण्यामध्ये विशेषीकृत असलेला अग्रगण्य ईव्ही मालकीहक्क प्लॅटफॉर्म यांनी...
मुंबईतल्या गिरगावच्या ठाकुरद्वार परिसरातील वैद्यवाडी येथील प्राचीन विठ्ठल-रखुमाई मंदिराचा तिढा आता थेट पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. हे मंदिर वाचवावं आणि या मंदिरात पूर्वीप्रमाणेच पूजाअर्चा...
सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुण्यात येत्या २१ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता महाराणा प्रताप उद्यान ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक डेक्कन अशा 'सनातन गौरव...
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या शुक्रवारी, 19 एप्रिलला होणाऱ्या मतदानाकरिता 12-गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास काल सुरूवात...
सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीत शिवसेनेच्या उबाठा गटाची अवस्था उठबस सेना झाली आहे. सिल्व्हर ओक म्हणाला की उठ आणि काँग्रेस म्हणाला की बस,...
सत्तेत असताना १० वर्षं शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपाने...
पुण्याच्या हिंजवडी परिसरात स्थानिक रहिवाशांना आजही पाण्याची समस्या भेडसावत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहिती ग्रामपंचायत सदस्य...