Homeएनसर्कलकेंद्राकडून राज्यांना 73...

केंद्राकडून राज्यांना 73 हजार कोटींचा अतिरिक्त निधी!

आगामी सणासुदीचा काळ आणि नवीन वर्षाचे आगमन पाहता राज्य सरकारांना विविध सामाजिक कल्याणकारी उपाययोजना आणि पायाभूत विकास योजनांकरीता वित्तपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारांना अधिक सक्षम करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने राज्यांना कर हस्तांतरणाअंतर्गत 72,961.21 कोटी रुपयांचा अतिरिक्त हप्ता जारी केला आहे.

हा हप्ता 10 जानेवारी 2024 रोजी राज्यांना देय असलेल्या कर हस्तांतरणाच्या हप्त्याव्यतिरिक्त आहे आणि 11 डिसेंबर 2023 रोजी आधीच जारी केलेल्या 72,961.21 कोटीच्या हप्त्याव्यतिरिक्त आहे.

जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय वितरण खालीलप्रमाणे:-

Sl.No.StateAmount
( in crore)                   
1Andhra Pradesh2952.74
2Arunachal Pradesh1281.93
3Assam2282.24
4Bihar7338.44
5Chhattisgarh2485.79
6Goa281.63
7Gujarat2537.59
8Haryana797.47
9Himachal Pradesh605.57
10Jharkhand2412.83
11Karnataka2660.88
12Kerala1404.5
13Madhya Pradesh5727.44
14Maharashtra4608.96
15Manipur522.41
16Meghalaya559.61
17Mizoram364.8
18Nagaland415.15
19Odisha3303.69
20Punjab1318.4
21Rajasthan4396.64
22Sikkim283.1
23Tamil Nadu2976.1
24Telangana1533.64
25Tripura516.56
26Uttar Pradesh13088.51
27Uttarakhand815.71
28West Bengal5488.88
 TOTAL 72961.21

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content