HomeArchiveबळीराजा महत्त्वाचा!

बळीराजा महत्त्वाचा!

Details

 

 
 

देशातल्या लहान व्यापाऱ्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्या आरसीईपी करारावर भारताने सह्या करू नये या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी मुंबईत मंत्रालयाच्या दारावरच आंदोलन करण्यात आले.
 
 
आमदार देवेंद्र भुयार तसेच इतर नेते यात सहभागी झाले होते. इकडे मुंबईत आंदोलन होत असले तरी तिकडे बँकॉकच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या करारावर सह्या करण्यास नकार दिला. भारतीय समाजाचा यात विचार करण्यात आला नसल्याचे कारण देत त्यांनी भारताला यापासून दूर ठेवले.
 
 
छायाचित्रेः भूषण कोयंडे
 
 

 
 

 
 

 

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content