HomeArchiveआमदार प्रसाद लाड...

आमदार प्रसाद लाड यांचा “जल्लोश 2019”

Details
आमदार प्रसाद लाड यांचा “जल्लोश 2019”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी “जल्लोश 2019” या कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतल्या सायन येथील जनसंपर्क कार्यालयात गुरूवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर (LED Screen) थेट प्रक्षेपण अनोख्या पद्धतीने करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी बरोबर 7.04 मिनिटांनी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापाठोपाठ संपूर्ण मंत्रिमंडळाने शपथ घेतली. हे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

 
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी “जल्लोश 2019” या कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतल्या सायन येथील जनसंपर्क कार्यालयात गुरूवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर (LED Screen) थेट प्रक्षेपण अनोख्या पद्धतीने करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी बरोबर 7.04 मिनिटांनी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापाठोपाठ संपूर्ण मंत्रिमंडळाने शपथ घेतली. हे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.

 
 
 
 
 
 

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content