HomeArchiveकेवळ ६ तासांत...

केवळ ६ तासांत ९१ लोकांनी केले रक्तदान!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“कोविड 19 या खतरनाक विषाणूने साऱ्या जगात थैमान घातले आहे आणि त्याच्याविरोधात जणू एकप्रकारे युद्ध छेडण्यात आले आहे. या युद्धात सहभागी होताना तरूणांना लाजवतील असे ८०व्या वर्षीही ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी आपले सामाजिक भान दाखवून दिले आहे. त्यांच्या प्रेरणेने मुंबईतील बोरीवली पूर्व भागातील उपनगरचा राजा, या एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्राचे आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि जे. जे. समूह रूग्णालयातील डॉ. पल्लवी सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात नुकतेच एक रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.”
 

Continue reading

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...
Skip to content