HomeArchiveकेवळ ६ तासांत...

केवळ ६ तासांत ९१ लोकांनी केले रक्तदान!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“कोविड 19 या खतरनाक विषाणूने साऱ्या जगात थैमान घातले आहे आणि त्याच्याविरोधात जणू एकप्रकारे युद्ध छेडण्यात आले आहे. या युद्धात सहभागी होताना तरूणांना लाजवतील असे ८०व्या वर्षीही ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी आपले सामाजिक भान दाखवून दिले आहे. त्यांच्या प्रेरणेने मुंबईतील बोरीवली पूर्व भागातील उपनगरचा राजा, या एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्राचे आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने आणि जे. जे. समूह रूग्णालयातील डॉ. पल्लवी सापळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगरात नुकतेच एक रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.”
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content