Homeन्यूज अँड व्ह्यूजदाणापाणी तरी सुटला...

दाणापाणी तरी सुटला पाहिजे ना भाऊ…

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा कितीही सांगत असले की, नेत्यांनी साध्या गाड्यातून फिरावे; तरीही त्यांचेच नव्हे तर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आपल्या बुडाखाली ‘एस यु व्ही’च हवी असते. मात्र, याच एस यु व्ही गाडयांसंबंधी एका दैनिकाने नुकताच भंडाफोड केला आहे. ते म्हणतात की भारतातील एस यु व्ही, या खऱ्या एस यु व्हीच नाहीत! बोंबला आता. राजकीय नेतेहो आणि त्यांचे साथीदार नोकरशहाहो.. आता शायनिंग कशी मारणार? 50 लाख ते 1 कोटी गेलेना पाण्यात… आणि आता त्यातच लोकसभेचा खर्च… अरे डोके फिरायची वेळ आली आहे… बघत काय बसता तोंडाकडे… गिऱ्हाईके आणा… दाणापाणी तरी सुटला पाहिजे ना भाऊ…

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content