Homeबॅक पेजमालवाहतूक वाहनांच्या स्वयंचलित...

मालवाहतूक वाहनांच्या स्वयंचलित चाचणीसाठी पुढच्या ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ!

रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 12 सप्टेंबर 2023 रोजी एक अधिसूचना (GSR 663(E) जारी केली आहे. ज्यानुसार केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 (CMVR 1989) नुसार नोंदणी झालेल्या मालवाहतूक वाहनांची स्वयंचलित चाचणी केंद्रांद्वारे अनिवार्य चाचणी करण्यासाठीच्या तारखेला या अधिसूचनेनुसार मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या अनिवार्य चाचणीसाठी 1 ऑक्टोबर 2024 ही तारीख अधिसूचित करण्यात आली आहे.

संबंधित वाहनांची तंदुरुस्ती चाचणी ही केवळ स्वयंचलित चाचणी केंद्रांवरच (ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून) करून घ्यावी जी स्वयंचलित चाचणी स्थानके नोंदणी प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात नियम 175 अंतर्गत परिचालित आहेत, असे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी [GSR notification 272(E)] द्वारे 5 एप्रिल 2022 रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या तारखा पुढील प्रमाणे होत्या.

1) अवजड मालवाहतूक वाहने/ अवजड प्रवासी वाहने यांच्यासाठी 1 एप्रिल 2023 पासून पुढे

2) मध्यम मालवाहतूक वाहने/ मध्यम प्रवासी वाहने आणि हलकी मोटार वाहने (ट्रान्स्पोर्ट) यांच्यासाठी 1 जून 2024 पासून पुढे.

राजपत्रित अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.  

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content