महाराष्ट्रातील नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराचा धुरळा आज थंडावतोय. मात्र त्याचवेळी काही नगर पालिकांच्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका न्यायप्रविष्ट असल्याने, निवडणूक आयोगाने त्या पुढे ढकलल्या. ह्यावरून राजकीय पक्ष, तिथले उमेदवार आणि अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आता त्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत.
ह्या निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या तेव्हापासून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जात आहे. मतचोरीचा आरोप, मतदारयाद्यांमध्ये विसंगती, दुबार-तिबार नावांच्या तक्रारी, असे मतदारयादीबाबत विरोधी पक्षांनी खूपच गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते. त्यातील काही तक्रारी खर्या असतीलही. काँग्रेस नेते राहुल गांधी ह्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन शिवसेना...
सुधीरभाऊ यांचे स्थान आमच्या मनःपटलावर खूप वरचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्तृत्त्वाच्या योग्यतेची जागा दिली जाईल. नुसतेच भत्ते दिले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेन्द्र...
पुरेशी माहिती न घेता बोलणे आणि तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून काम करताना आमदार म्हणून असलेल्या राजकीय अभिनिवेशांना बाजूला ठेवावे लागते, या मूलभूत...
माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो...
पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.)...
जागतिक योग दिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्ताने योग सर्वांसाठी, या पुस्तकाची माहिती देत आहोत. शरीराच्या विशिष्ट तक्रारींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची...
काय काय कृत्रिम होणार कुणास ठाऊक? बुद्धिमत्ता कृत्रिम झाली. माणसेही कृत्रिम रीतीने तयार होण्याची सुरुवात झाली आहे... आता विज्ञानाचा रोख थेट सूर्यापर्यंत पोहोचला आहे....