महाराष्ट्रातील नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराचा धुरळा आज थंडावतोय. मात्र त्याचवेळी काही नगर पालिकांच्या आणि नगर परिषदांच्या निवडणुका न्यायप्रविष्ट असल्याने, निवडणूक आयोगाने त्या पुढे ढकलल्या. ह्यावरून राजकीय पक्ष, तिथले उमेदवार आणि अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. आता त्या निवडणुका 20 डिसेंबरला होणार आहेत.
ह्या निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या तेव्हापासून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जात आहे. मतचोरीचा आरोप, मतदारयाद्यांमध्ये विसंगती, दुबार-तिबार नावांच्या तक्रारी, असे मतदारयादीबाबत विरोधी पक्षांनी खूपच गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते. त्यातील काही तक्रारी खर्या असतीलही. काँग्रेस नेते राहुल गांधी ह्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन शिवसेना...
जेव्हा देशभरातील बहुतेक लोक मान्सूननंतरच्या ऑक्टोबरमधील उबदार वातावरणाचा आनंद घेत होते, तेव्हा जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू होती. ते केवळ एक सुंदर दृश्य नव्हते,...
महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या हक्काचे घर असणे हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न केवळ एका छतापुरते मर्यादित नसते, तर ते सुरक्षित भविष्य आणि कायदेशीर हक्कांची हमीदेखील...
आजच्या दैनिक लोकसत्तेच्या अग्रलेखाचा मथळा इतका बोलका आहे की, त्यावर काही लिहिणे अन्यायकारक ठरेल! आपल्या देशात हे नेहमीच घडत आलेले आहे व पुढेही घडणार...
सायबर गुन्हेगार व्हॉट्सअॅप (WhatsApp) अकाउंट हॅक करून पीडिताच्या नावाने फसवणूक करत आहेत. ते Google व्हेरिफिकेशन कोड किंवा OTP मागतात- तांत्रिक अडचण सोडवणे, ग्रुपमध्ये सामील...
भारतीय शेअर बाजारांमध्ये मुहूर्त ट्रेडिंग ही एक अनोखी परंपरा आहे. यासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर एक्सचेंजेस एका तासाच्या सत्रासाठी उघडतात. या वर्षी, हे विशेष सत्र मंगळवार,...
मुंबई, ठाण्याच्या जवळ असलेली वसई-विरार महापालिका नेहमीच चर्चेचा विषय राहिलेली आहे. अगदी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस व आता भाजपने विरारमधील ठाकूर बंधुच्या एकत्रित अंमलाला...
दिवाळीचा मुहूर्त साधून दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आनंद राठी आणि एसबीआय सिक्युरिटीज, या आघाडीच्या गुंतवणूक संस्थांनी...