महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारचे चौथे आणि पहिलेच पावसाळी अधिवेशन होते. प्रत्यक्षात सभागृहांतही भरपूर कामकाज पार पडले. तीन आठवड्यांतील कामकाजाच्या पंधरा दिवसांच्या या अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी 57 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या जशा संमत केल्या, त्याचप्रमाणे राजकीय मतभेदांचे आणि कधी तीव्र राजकीय संघर्षाचेही पडदे दूर सारत खेळीमेळीच्या वातावरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निरोप दिला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या गाठीभेटी घेतल्या. सत्तेतील सहभागाच्या ऑफरही दिल्या-घेतल्या गेल्या! हिंदीच्या सक्तीवरून राजकारण जसे रंगले तसेच गाजलेले जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूरही केले. आता, “ते मंजूर होताना...
सुधीरभाऊ यांचे स्थान आमच्या मनःपटलावर खूप वरचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्तृत्त्वाच्या योग्यतेची जागा दिली जाईल. नुसतेच भत्ते दिले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेन्द्र...
पुरेशी माहिती न घेता बोलणे आणि तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून काम करताना आमदार म्हणून असलेल्या राजकीय अभिनिवेशांना बाजूला ठेवावे लागते, या मूलभूत...
माणसाचे मन फार विचित्र आहे. त्याला एखादी गोष्ट ‘भावली’ की त्याच्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार होतो. इतकेच नव्हे तर आपल्या मुलाबाळांना पढवून ठेवतो...
पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.)...
जागतिक योग दिन नुकताच साजरा झाला. त्यानिमित्ताने योग सर्वांसाठी, या पुस्तकाची माहिती देत आहोत. शरीराच्या विशिष्ट तक्रारींसाठी उपयुक्त पडणारी योगासने विभागवार देऊन या पुस्तकाची...
काय काय कृत्रिम होणार कुणास ठाऊक? बुद्धिमत्ता कृत्रिम झाली. माणसेही कृत्रिम रीतीने तयार होण्याची सुरुवात झाली आहे... आता विज्ञानाचा रोख थेट सूर्यापर्यंत पोहोचला आहे....