न्यूज अँड व्ह्यूज

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख केला आणि त्याबरोबरच पेंग्विनचा उल्लेख करत त्यांना कोपरखळीही मारली. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सहा मार्गांवर वॉटर मेट्रो सुरू करणार असल्याची घोषणा मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत केली. ती करताना ते म्हणाले, आदित्य ठाकरेजी आणि वरुण सरदेसाईजी, तुम्हाला नरिमन पॉईंटला थेट जलमार्गाने मेट्रोद्वारे वेगाने येता येईल, अशी व्यवस्था आमचे सरकार करणार आहे. त्यावर...

आयपीएलचे वैभव!

यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान संघाचा सर्वात तरुण डावखुरा फटकेबाज फलंदाज १४ वर्षं आणि २३ दिवसांचा असलेल्या वैभव सुर्यवंशीने आपल्या पदार्पणाच्या लखनौविरुद्धच्या सामन्यात अवघ्या...

पार्ल्यातल्या ‘त्या’ जैन...

मुंबईच्या विलेपार्ले भागातील जैन मंदिर अनधिकृत ठरवून पाडले याचा निषेधच आहे. परंतु कांबळे वाडीतील संपूर्ण खासगी जमीन हॉटेलने विकत घेतली असून त्यांना तेथे विकास...

प्रशिक्षक म्हणून दिसणार...

तब्बल २२ वर्षे भारतीय टेबल टेनिसची सेवा केल्यानंतर ४२ वर्षीय शरथ कमलने अखेर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला नुकताच विराम दिला. आपल्या चमकदार खेळाचा ठसा उमटवणाऱ्या...

म्हणे काही सेकंदांत...

गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मुंबई भेटी वाढल्या आहेत. बरोबरच आहे, येत्या काही महिन्यांत (सहा महिन्यांत) मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका...

किती भाषा शिकू...

आफ्रिका हा एक बहुभाषी खंड आहे आणि येथील अनेक प्रौढ माणसे अनेक भाषा अतिशय सफाईदारपणे बोलू शकतात. एका मनो-भाषातज्ञ अभ्यासात असे दिसले की बहुभाषी...

मृत्यूवरील गडगडाटी हास्य...

१९७०च्या मध्यावर मनोज कुमार दिग्दर्शित आणि अभिनित 'रोटी कपडा और मकान' आला. मनोजकुमारव्यतिरिक्त, या चित्रपटात शशी कपूर, अमिताभ बच्चन, झीनत अमान, मौसमी चॅटर्जी आणि...

का झाली महाराष्ट्र...

'इंडिया टुडे' या देशातील प्रख्यात साप्ताहिकाने औरंगजेब कबरीसंदर्भातील वादावर आधारित कव्हरस्टोरी केली आहे. समतोल आहे, सर्व संबंधितांच्या प्रतिक्रिया आहेत. कबर खणून काढणारेही आहेत तसेच...

सावधान! माणसाची बुद्धिमत्ता...

लगेच स्वत:वर लादून घेण्याची गरज नाही. परंतु असे मानले जात आहे की, माणसे आजकाल पूर्वीइतकी ‘स्मार्ट’ राहिलेली नाहीत. त्यांची बुद्धिमत्ता कमी झाली आहे. हे...

राजकीय उणीदुणीच काढायची...

राज्य विधिमंडळाचे सर्वात रद्दड अधिवेशन मुंबईत नुकतेच समाप्त झाले. राजकीय उणीदुणीच काढायची तर अधिवेशन कशाला, सार्वजनिक 'नळ' शोधा. पुढे पुढे दिवस आणखी कठीन येत जातील! कवींना...
Skip to content