माय व्हॉईस

राहुल गांधी आणि भारत-चीन संबंध!

मी आंतरराष्ट्रीय विषयांचा अभ्यासक नाही. परंतु उपलब्ध साहित्य आणि संदर्भ बघितले तर काही भूमिका घेता येते. भारत आणि चीन या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांचे आपसातील संबंध हा बराचसा नाजूक आणि संवेदनशील विषय आहे. या विषयावर लिहिताना सावधपणे लिहिणे बरे. या संबंधांना पार्श्वभूमी आहे ती १९६२मध्ये चीनने केलेल्या आगळिकीची. भारताच्या तिप्पट परिसर असलेल्या चीनची भूभागाची भूक जगजाहीर आहे. आजूबाजूला असलेले बारीकसारीक देश गिळंकृत करता आले तर बरे अशी चीनच्या नेत्यांची भूमिका असते. पण जंगलात महाकाय प्राणी असले तरी ते स्वतःला शंभर टक्के सुरक्षित मानत नाहीत. तशीच चीनची परिस्थिती आहे....

25 वर्षांपूर्वी मसूदने...

आयसी 814 विमानाच्या अपहरणाला पंचवीस वर्षे उलटून गेल्यानंतर आता त्या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. विविध भारतीय गुप्तचर यंत्रणांतील माजी प्रमुख अधिकाऱ्यांनी त्या...

पाहा काळाचा महिमा.....

काळाचा महिमा बघा. शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला तर देवेंद्र फडणवीस विनोद तावडे यांच्या घरी! तसे पाहिले तर हे दोन्ही नेते आपापल्या पक्षातले मातब्बर...

शरद पवार: पेटवणारे...

महाराष्ट्राच्या राजकारण शरदश्चंद्र गोविंदराव पवार यांचे मोठे महत्त्व आहे, हे त्यांचे कट्टर शत्रूदेखील मान्यच करतात. आणि साहेबांना जितक्या मोठ्या संख्येने मित्र आहेत, तितक्याच मोठ्या...

‘जय’ हो!

गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात मैदानात आणि मैदानाबाहेर भारताचा दबदबा राहिला आहे. भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेक शानदार विजय मिळवून स्वतःचे असे...

कामांध समाजमनाने लॉकडाऊनचा...

बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र हादरला होता. या कारणांवरून बदलापूरमध्ये अभूतपूर्व असे आंदोलन झाले होते. राज्यात विरोधी बाकांवर बसणाऱ्या...

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे...

महाराष्ट्रात सध्या विरोधातल्या महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीविरूद्ध तसेच घडलेल्या घटनांचा वापर करत विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत. मग, सरकारची लाडकी बहीण योजना...

विरोधक तापत ठेवणार...

मालवणच्या किनाऱ्यावरील राजकोट या अगदी लहान किल्ल्यावर उभा केलेला छत्रपती शिवरायांचा 36 फुटी पुतळा अचानक कोसळल्यापासून, जे राजकीय वादळ महाराष्ट्रात उठले आहे, ते शमवण्यासाठी...

निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचे...

निवृत्तीनंतरचे सरकारी कर्मचाऱ्यांचे हक्क संपले की अबाधित राहिले हा प्रश्न आता सरकारी कर्मचारी संघटनांना पडला असून केंद्र सरकारने अद्यापी त्यांच्या नव्याने सुधारीत एकात्मिक निवृत्तीवेतन योजनेचा (युपीएस) शासनआदेश काढलेला नाही....

‘बंद’ला प्रतिबंध करताना...

"काळ्या चष्म्याचे झापड लावलेल्या बुद्धीमंतांच्या धाकात वाढलेल्या जनसामान्यांचे रडणे - ओरडणे, दगड मारणे तुमची झोपमोड करते, तुमचा शृंगार विस्कटते. ग्लोबल कॅनव्हासवर तुमच्या एक्सवायझेड प्रजेचा लढा अस्मितेचा हस्यास्पद वाटतो तुम्हाला, शरमिंदा...
Skip to content