काँग्रेसचे माजी आमदार आणि सध्याच्या अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्त्येनंतर पुढे आलेले नाव म्हणजे लॉरेन्स बिश्नोई. हा प्रकार म्हणजे मुंबईमध्ये रिकामी असलेली अंडरवर्ल्ड डॉनची जागा भरण्याचा निव्वळ एक कार्यक्रम आहे, असे माहितगारांचे मत आहे.
1970च्या दशकात स्मगलिंगच्या काही दादांनी म्हणजेच करीमलाला, हाजी मस्तान, युसुफ पठाण यासारख्या लोकांमुळे सुरू झालेले टोळीयुद्ध म्हणजेच गँगवॉर 1980-90च्या दशकात फोफावले. मात्र 1992-93च्या भीषण जातीय दंगली आणि बॉम्बस्फोट, या प्रकारानंतर मुंबई पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईनंतर गँगवॉर विसावले. अरुण गवळी, दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अमर नाईक अशा वेगवेगळ्या टोळ्यांपासून मुक्त झालेल्या मुंबईत...
बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा संशयित आरोपी अक्षय शिंदे पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेला आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात एकच खळबळ उडाली. येत्या दोन...
गेल्या काही दिवसांपासून ‘गुलाबी’ उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून लांब राहत आहेत. त्यांची ही दूरी नेमके काय सुचवते...
अहो पालिका आयुक्त, महाराष्ट्रगीत लिहिणाऱ्या भाषाप्रभुला तरी सोडा हो... स्थळः ठाण्यातला तीन पेट्रोल पम्प परिसर. नेमकं ठिकाण विष्णुनगर पोलीस चौकीला लागूनच! अगदी पाच पावलावर!...
हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यापैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते. माता-पिता...
युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा लोकसंख्येच्या मानाने आपल्यापेक्षा कितीतरी लहान पण भौगोलिक आकारात आपल्यापेक्षा किती तरी मोठा देश आहे. त्याचवेळी जगातील सर्वात श्रीमंत देशही...
गणपतीच्या दिवसात गिरगावात जाणे होतेच! कारण सर्व आयुष्य गिरगांवात गेले. अख्खं तारुण्य गिरगावात गेलं. मध्यमवयीन होईतोर्यन्त गिरगावशी नातं घट्ट होतं. त्यानंतर दोन्ही उनगरात संक्रमण केलं....
मुंबईतला लालबागचा राजा सध्या टेन्शनमध्ये आहे. पावू कुणाला, या प्रश्नाने त्याला ग्रासले आहे. सर्वसामान्यांच्या डोक्यावर आपला आशिर्वादाचा हात ठेवायचा की त्या सामान्य जनतेचे भले...