गेले दोन-तीन दिवस पडणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबई मेट्रोचे वरळी स्थानक वाहून गेल्याचे प्रमुख कारण आहे भेसळयुक्त सिमेंटचे काम! पावसाचे वा गटाराचे पाणी स्थानकात शिरू नये म्हणून बांधण्यात आलेली भिंतच मुळी सिमेंट काँक्रिटने बांधलेली नव्हती अशी विश्वसनीय माहिती हाती आली आहे. शोभेसाठी फॉल्स सिलिंग बनवतात त्या जिप्सम नावाच्या पदार्थाने बनवली होती असे एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माझ्याशी बोलताना सूचित केले. हे जिप्सम पाणी लागले की लगेचच विरघळते व याच कारणामुळे मेट्रोच्या कंत्राटदाराने बांधलेली भिंत मुसळधार पावसामुळे वाहून गेली व स्थानकात पाण्याचा लोंढा घुसला. सिमेंटऐवजी जिप्सम वापरल्याप्रमाणे जसा...
अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ अधिकारी देवेन भारती यांच्याच गळ्यात मुंबई पोलीस आयुक्तपदाची माळ पडलीच! आयुक्तपदी विराजमान झाल्याबद्दल आपले अभिनंदन, आयुक्त साहेब! खरंतर माजी पोलीस आयुक्त विवेक...
26/11नंतर आता 22/4. देशावरचा गेल्या पंधरा वर्षांतील सर्वात मोठा हल्ला. आतंकवादाचा क्रूर आणि भीषण चेहरा मुंबईवरील “कसाब”करणीत जसा समोर आला, सामान्य जनता तेव्हा जशी...
देशभरात पहलगाममधील पर्यटकांवरील हल्ल्यानंतर शोक-संतापाची जी त्सुनामी उठली, त्यात अनेक विषय बाजूला पडले आणि ते अगदीच सहाजिक होते. काश्मीरमध्ये भयंकर रक्तपात घडला तोवर महाराष्ट्रात...
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार या बातमीने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, दोन्ही नेत्यांना भूतकाळ विसरुन, समान धोरण आखून आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात...
पंजाब नॅशनल बँकेत (PNB) १३,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा करुन भारताबाहेर पळून गेलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (६५) याला युरोपमधील बेल्जियममध्ये अटक करण्यात आली असून...
लोकसभा निवडणुकीत एकदा पराभव पत्करलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसेचे उमेदवार आणि सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थिती दररोज अधिकाधिक बिकट होत आहे. देशभरात काँग्रेसपुढे आव्हाने वाढतच आहेत आणि राहुल गांधींचे नेतृत्त्व मतदारांमध्ये फारसा उत्साह जागृत करताना दिसत...
सोन्याला अनेकदा सुरक्षित गुंतवणूक मानले जाते, कारण सर्वसाधारणपणे ते राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सुरक्षा कवच (Hedge) म्हणून काम करते. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे...
गेल्याच आठवड्यात देशाचे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. विशेष म्हणजे यावेळी अमित शाह यांनी शिवछत्रपतींची राजधानी रायगड किल्ल्याला भेट देऊन छत्रपती ...