Tuesday, April 15, 2025

माय व्हॉईस

गणेशदादांना महाराष्ट्रात हवाय ‘सूर्यतारा’!

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्वे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यात एक आहेत गणेश नाईक. आज जनता दरबार सर्वच मंत्री घेतात. बहुतेक राजकीय पक्ष आपल्या मुख्यालयात तसेच जिल्हा कार्यालयात मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित करतात. जेव्हा मंत्री तिथे पोहोचत नाहीत तंव्हा अजितदादांसारखे नेते सटकतात. पण गणेश नाईक हे असे पहिले मंत्री आहेत, ज्यांनी मुळात जनता दरबाराचा उपक्रम सुरु केला. मंत्रालयात यायला लोकांना कष्ट पडतात. तिथे पोहोचूनही संबंधित अधिकारी जागेवर नसतात. मंत्री जागेवर नसतात. लोक नाराज होतात. अशा स्थितीत मंत्र्यांनी उठून जनतेमध्ये जावे, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, हे नाईकांनी ठाण्याचे पालकमंत्री बनले तेव्हा म्हणजे 1995-96मध्ये सुरु...

गणेशदादांना महाराष्ट्रात हवाय...

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्तिमत्वे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यात एक आहेत गणेश नाईक. आज जनता दरबार सर्वच मंत्री घेतात. बहुतेक राजकीय पक्ष आपल्या मुख्यालयात तसेच जिल्हा...

बिकट आहे वाटचाल...

एका जमान्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल जगतावर एखाद्या सम्राटाप्रमाणे राज्य करणाऱ्या बलाढ्य ब्राझील फुटबॉल संघाची सध्या मात्र काहीशी बिकट वाटचाल सुरू आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाप्रमाणेच ब्राझील...

हा तर पत्रकारांच्या...

माध्यमांच्या बाबतीत पत्रकारांविषयी महायुती सरकारचे नेमके धोरण काय ते कळत नाही. देवेन्द्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या सोबतीने महाप्रचंड बहुमत मिळवल्यानंतर शंभर...

महाराष्ट्रात लागू झाले...

केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन तीन फौजदारी कायदे निकालात काढत अस्सल भारतीय असे तीन नवे कायदे तयार केले आहेत. या तीन नव्या कायद्यांची म्हणजेच भारतीय नागरिक...

राज ठाकरेंच्या पक्षाचे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा आणि व्यंगचित्रकार म्हणून वारसा चालवणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भवितव्य काय असेल, याच्या चर्चा आता रंगू लागल्या...

राज्य विधिमंडळाच्या पायऱ्यांवरचा...

राज्य विधिमंडळाचे अंदाजपत्रकी अधिवेशन नुकतेच समाप्त झाले. त्यानंतर जनतेला हा प्रश्न पडला की यातून नेमके काय साध्य झाले? खरेतर या अधिवेशनात माथाडी कमगारांसाठीचे महत्त्वपूर्ण...

कुणाल कामरा, सुषमा...

महाराष्ट्राच्या विधिमंडळात एका कथित विनोदवीराच्या कुजकट करामतींमुळे कामकाज थांबवले जाण्याची वेळ याआधी कधी आली नव्हती, ती या खेपेला आली. उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत...

शिंदेंना गद्दार म्हणणारे...

स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा यांच्या राजकीय विडंबनामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या कुणाल कामरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता राजकीय विडंबन केले...

महायुतीतल्या तिघांच्या खुर्च्या...

संसदेचे अधिवेशन सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची अलिकडच्या काळातील प्रदीर्घ अशी मुलाखत प्रसिद्ध झाली आणि त्याने देशाच्या राजकीय वर्तुळात मोठे तरंग उमटले. तद्वतच राज्याचे...
Skip to content