हॅरोल्ड डिकी बर्ड यांच्या निधनामुळे क्रिकेट जगातील एक सर्वोत्तम पंच काळाच्या पडद्याआड गेला आहे. क्रिकेटपटूंना बरीच लोकप्रियता, क्रिकेटचाहत्यांचे भरपtर प्रेम मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु याच खेळातील एखाद्या पंचाला तेवढीच लोकप्रियता, क्रिकेटरसिकांचे प्रेम मिळाल्याचे एकमेव उदाहरण म्हणजे इंग्लंडचे जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पंच डिकी बर्ड होय. क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम पंचामधील एक, अशीच त्यांची ओळख आजदेखील करुन दिली जाते. सर्वोत्तम पंच कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डिकी बर्ड होते. क्रिकेट खेळातील पंचगिरीला बर्ड यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आपला स्वतःचा एक वेगळा दबदबा त्यांनी निर्माण केला. निःपक्षपातीपणे मनापासून बर्ड यांनी या...
प्रगतिशील उद्योगपती- शास्त्रज्ञ डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांचं कार्यचरित्र अनुराधा परब यांनी त्यांच्या जीनियस जेम डॉ. जीएम, या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. नुकतेच ते माझ्या...
गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळ विविध मल्लखांब स्पर्धांत आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा चमकदार ठसा मुंबई उपनगरची राष्ट्रीय मल्लखांबपटू निधी राणेने उमटवला आहे. तिच्या कामगिरीची दखल...
लहानपणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना असताना, फक्त सरकारी दूरदर्शन बघायला मिळायचं. रविवारी सकाळी "साप्ताहिकी"मध्ये आठवड्याचे सगळे कार्यक्रम सांगितले जायचे.(साप्ताहिकी सांगणारी अंजली मालणकर ही...
मुंबईच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या १४ वर्षांखालील मुलांच्या गाईल्स ढाल स्पर्धेत विक्रोळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाने प्रथमच जेतेपदाला गवसणी घालून...
तब्बल ८ वर्षांच्या मोठ्या अवधीनंतर पुन्हा एकदा पाकिस्तान-युएईमध्ये सुरू झालेल्या आयसीसीच्या ९व्या "चॅम्पियन्स" चषक क्रिकेट स्पर्धेत कोण होणार "चॅम्पियन" याबाबत कोट्यवधी क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता...
शैक्षणिक क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता बी.एड/एम.एड अभ्यासक्रम फक्त एक वर्षाचाच असणार आहे. मात्र, काही निवडक पात्र विद्यार्थ्यांनाच ही संधी...
दिल्लीत गेल्या 12 वर्षांपासून असलेले आम आदमी पार्टीचे सरकार खाली खेचताना भारतीय जनता पार्टीने दिल्लीच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तर दिलाच नाही, उलट आम आदमी...
पहिल्याच चेंडूपासून मैदानात चहुबाजूला फटकेबाजी करणारा फलंदाज ड्रेसिंग रुममधून बाहेर पडण्यापूर्वीच नजर सेट करुन आलेला असतो, तसे द्वारकानाथ संझगिरी यांचे पहिल्याच ओळीपासूनचे लेखन असे....