अंबरीश मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, अभ्यासू माणूस!आतापर्यंत कधीच कोणत्या वादात पडला नाही, पडण्याची गरजही नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो काही काळ करंजिया यांच्या 'डेली' या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता करत होता त्यावेळेपासून ओळख व मैत्री आहे. तो मुंबई महापालिकेत यायचा तेव्हापासून संबंध आहेत. डेलीत कुठलीही बातमी तथ्य कायम ठेवून काहीशी तिरकस करायची, ही करंजिया यांची पद्धत होती! तर अशा या आमच्या मित्राने 'लोकसत्ता' दैनिकात 'दुर्गाबाई, काय हो झालं, एशियाटिकच...' असं टाहोवजा 'हुंदका' देणारे हेडिंगखाली सध्या एशियाटिक ग्रंथालयात सुरु असलेल्या निवडणुकीसंदर्भात टिपण लिहिलं आहे. दरम्यान, या निवडणुकीला सध्या स्थगिती देण्यात आली...
माणसे हवी आहेत.. कोकणात राहायला!, या माझ्या लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्या. त्या सकारात्मक अशा होत्या. गरजेनुसार जीवनशैली बदलत जाते. प्राधान्यक्रम बदलत जातात. नव्या पिढीला...
संपूर्ण देशात बॉक्स ऑफिसवर तुफान चाललेल्या 'धुरंधर' या चित्रपटावर सहा आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट पाकिस्तानविरोधी असल्याचा आरोप करत आखातातल्या सौदी...
माझ्यासाठी कोकण म्हणजे ज्याला तळकोकण म्हणतात ते किंवा जे समुद्राच्या किनाऱ्यावर नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सिंधुदूर्ग हेही कोकणच. पण किनारपट्टीचा विचार केला तर...
भारतीय हॉकीने आपले शतक दिमाखात साजरे केले आहे. १९२४ साली आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाची स्थापना झाली आणि अवघ्या एका वर्षात इंडियन हॉकी फेडरेशनची स्थापना ग्वाल्हेर...
पुणे येथील वैष्णवी हगवणे आणि त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील फलटण येथील आरोग्य केंद्रामधील डॉ. संपदा मुंडे हिच्या आत्महत्त्येचे प्रकरण गेले तीन महिने देशभरात गाजत असतानाच...
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांचा मालिकेत यजमान भारतीय संघाला मालिका गमवावी लागल्यामुळे सध्या भारतीय कसोटी संघाचा सारा मामला गंभीर बनलाय. गतवर्षी केन विल्यमसनच्या न्युझीलंड...
मी एका विवाहविषयक काम करणाऱ्या संस्थेत काम केलेले आहे. मासिकात विवाहोत्सुक मुलामुलींची माहिती प्रसिद्ध होत असे. त्यावरुन अनुरुप स्थळाचा पत्ता मिळत असे. हजारो लग्नं...