HomeArchiveराजभवनाच्या दिशेने शेतकऱ्यांचा...

राजभवनाच्या दिशेने शेतकऱ्यांचा मोर्चा!

Details

 
 
 
 
 
“अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओला दुष्काळ पडला आहे. या दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी, या मागणीसाठी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली गुरूवारी शेतकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निघताच आमदार कडू तसेच त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतले.”
 
 
छायाचित्रेः भूषण कोयंडे

 

 
 
 

 
 
 

 

 
 
 
 

 
 
 

 
 
 
 

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content