HomeArchiveराजभवनाच्या दिशेने शेतकऱ्यांचा...

राजभवनाच्या दिशेने शेतकऱ्यांचा मोर्चा!

Details

 
 
 
 
 
“अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओला दुष्काळ पडला आहे. या दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत करावी, या मागणीसाठी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली गुरूवारी शेतकऱ्यांनी राजभवनाच्या दिशेने मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निघताच आमदार कडू तसेच त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतले.”
 
 
छायाचित्रेः भूषण कोयंडे

 

 
 
 

 
 
 

 

 
 
 
 

 
 
 

 
 
 
 

Continue reading

बिहारमध्ये महागठबंधनचे आमदारच लापता! नितीश कुमार राज्यसभेत!!

देशाच्या दहा राज्यांमधील 37 राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान झाले. यापैकी 26 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. खरी चुरस बिहारच्या 5 जागा, ओडिशातील 4 जागा आणि हरियाणा (2 जागा) या तीन राज्यांपुरतीच उरली. या 2026 राज्यसभा निवडणुकीत 'एनडीए'चा देशभर...

ओपिनियन पोल: ममतांचा चौथा विजय निश्चित; तामिळनाडूत स्टालिनना धक्का!

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचदिवशी मॅट्रिज-आयएएनएस या संस्थेने या पाचही राज्यांसाठी आपला बहुप्रतिक्षित ओपिनियन पोल जाहीर केला. त्यानुसार, ममतांचा चौथा विजय जवळपास निश्चित मानला जात...

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर...
Skip to content